राजकिय स्थितीवर काही चारोळ्या
“नरेंद्रजीं“चे धरून बोट “देवेंद्रजी” पळत आहेत “घड्याळ्या“च्या काट्यांना ते अधूनमधून लोंबकळत आहेत विझली “गांधी” नामाची आँधी उरली थोडी ज”रा हूल” आहे अखिलत्व गमावलेल्या पक्षास “अखिलेशी” यशाची भूल आहे सन्मान बहु पडला पदरात बारा मती ची ही करामत आहे कोणत्याही सत्ता-ऋतूत “शरद” ऋतु ऐन भरात आहे मज तुजसवे घेऊन टाक रे अन् मतदारां पुढे उभा “ठाक रे” […]
