संदिप खरेंची संयम शिकविणारी कविता…
“मी सुद्धा चुकलो असेन”, एवढं मनात आणा! धनुष्य मग हातातलं, जरा संयमानंच ताणा! बाणच हळू कानात सांगेल, ‘ठेव मला भात्यात! एवढं ऊन, एवढा पाऊस, असणारच की नात्यात!’ वादा जवळ गप्प बसून, संवाद करू, मारू गप्पा! तुटण्या किंवा उसवण्याचा, येणारच नाही टप्पा! तेवढाच क्षण टळल्यावर आकाश होतं साफ! दंव होऊन गारवा देते, तीच गरम गरम वाफ! एक […]
