नवीन लेखन...

माहेर

मेहंदीच्या हातावर उमटली दाट नक्षी माहेरच्या आठवांचा उभा अंगणात पक्षी.. उभा अंगणात पक्षी त्याला मोकळे आभाळ परतून माहेराला जाते मन किती काळ.. जाते मन किती काळ सोयरीक साधण्यास झोका जाई वरखाली कसे सावरु मनास? कसे सावरू मनास दाटे मनी हूरहूर पाखरांनो सांगा आता लेक भेटाया आतूर -प्रतिभा

मैत्रगंध

उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा […]

दृष्टादृष्ट

भरून राहिला! कंठ दिगंबरा! दत्त योगेश्वरा ! गुरू दत्ता!!१!! दर्शनास जीव! आतुर भक्ताचा! दत्त दर्शनाचा! वाटे हेवा!२!! त्रिगुण धारक ! तुम्ही योगीराज! चिंतनाने आज ! बोलावले!!३!! आलो दत्ता ठायीं! भेटही सुखाची! घडो नयनांची ! दृष्टादृष्ट!!४!! गुरूंचा आधार! दत्त नाम ओठी! सुटतील गाठी! संभ्रमांती!!५!! गुरू बळ लाभे ! जन्माची पुण्याई! समजावें आई! बाळबोध!!६!! परमोच्च क्षण ! भक्तीचा […]

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुहास्यवदन प्रकट स्वरुप रक्त कांती तेज अजाणबाहू तुम्ही स्वामी राजाधिराज..!१! स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकळ भक्तजनांची तुम्ही बाप माय चालविला संसार जगाचा तुम्ही स्वामीराय!!२!! स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिरी मुकुट पितांबर वस्त्र भरजरी शोभे कमंडलू हातात समोरी स्वामीराज उभे!३! स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी […]

सिंह झालेले गाढव

मी ह्या उघड्या डोळ्यांनी पाहिले — जंगलात कित्येक गाढव सिंह होताना, आणि कित्येक सिंह गाढव होताना… जंगलाचा खरा राजा सिंहच होता, पण आज जंगलात गाढवालाही राजाचं मान मिळालं आहे. कारण जंगलात सिंहाचे नाही, तर गाढवाचे समर्थक जास्त झालेत… आज गाढवाला मिळणारे समर्थन पाहून सिंहही स्वतःला शेळी समजू लागला आहे. प्रत्यक्षात नाही, पण मनाच्या आत त्याचाही जणू […]

मुलगी होणं इतकं सोप्प नसतं…

ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने, समाजाच्या अपेक्षा आणि तिच्या स्वतंत्रतेच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक कृतीला समाजाच्या विविध दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे […]

कोण जिंकलं…..!

युद्ध संपलं… शत्रूवर विजय मिळाला… सगळीकडे फटाके… जल्लोष… चार दिवस सगळेच ‘विजयोत्सव’ साजरा करतील… नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील – “हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!” …आणि त्या यशाचं भांडवल करून निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील! आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही……! पण… तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात… वृद्ध आई वडील– डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन…. विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली […]

मानवता…

कधी पटणार माणसाला माणसाचीच ओळख… की धर्माच्या नावावर मानवताच मरत राहणार विनाकारण… पृथ्वीवरील स्वर्ग पाहायला गेलेल्यांसाठी अचानक स्वर्गाचीच दारे उघडली धर्माच्या नावावर… अजून किती बळी जात राहणार धर्मासाठी.. धर्म बाजूला सारून माणसाला कधीच जगता येणार नाही का मानव म्हणून… कोणताही धर्म कधीच मानवतेला मारू पाहत नव्हता पण काही अज्ञानी माणसांना खरा धर्म कधी कळलाच नाही… आज […]

व्हॅलेंटाईन डे… दिवस प्रेमाचा…

व्हॅलेंटाईन डे दिवस प्रेमाचा प्रेमाच्या दिवशी प्रेमानेच साजरा करण्याचा… हा दिवस म्हणजे त्याचा स्मृतीदिन ज्याने आपल्या प्रेयसीला आपल्या रक्ताने विक्रम केला पन्नास हजार शब्दांचे प्रेमपत्र लिहिण्याचा… तो विक्रम आता कधिही मोडणार नाही कारण कोणताही प्रियकर यापुढे आपल्या प्रेयसीवर पाचशे शब्दही लिहू शकणार नाही…कारण त्याने विक्रम केला आहे फक्त तिच्या देहात गुंतण्याचा… जगभरात हा दिवस आहे प्रत्येकाचे […]

माझं हृदय म्हणालं मला…

माझं हृदय म्हणालं मला आज मकरसंक्रात आज तरी गोड गोड बोल तिच्याशी… मी म्हणालो, नाही ! इच्छा तिची माझ्याशी बोलण्याची म्हणून तर दूर गेली संपर्कातून… आता आठवतही नाही तिचा चेहरा आणि स्वप्नातही येत नाही… मीच प्रेमवेडा होतो तिच्या नजरेत… आता मला ते वेड झेपत नाही… माझे शब्दही कडू झालेत… तिच्या आठवणींसारखे… आज पुसून तिच्या साऱ्या आठवणी… […]

1 2 3 4 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..