नवीन लेखन...

मुलगी होणं इतकं सोप्प नसतं…

ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने, समाजाच्या अपेक्षा आणि तिच्या स्वतंत्रतेच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक कृतीला समाजाच्या विविध दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे […]

कोण जिंकलं…..!

युद्ध संपलं… शत्रूवर विजय मिळाला… सगळीकडे फटाके… जल्लोष… चार दिवस सगळेच ‘विजयोत्सव’ साजरा करतील… नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील – “हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!” …आणि त्या यशाचं भांडवल करून निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील! आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही……! पण… तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात… वृद्ध आई वडील– डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन…. विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली […]

मानवता…

कधी पटणार माणसाला माणसाचीच ओळख… की धर्माच्या नावावर मानवताच मरत राहणार विनाकारण… पृथ्वीवरील स्वर्ग पाहायला गेलेल्यांसाठी अचानक स्वर्गाचीच दारे उघडली धर्माच्या नावावर… अजून किती बळी जात राहणार धर्मासाठी.. धर्म बाजूला सारून माणसाला कधीच जगता येणार नाही का मानव म्हणून… कोणताही धर्म कधीच मानवतेला मारू पाहत नव्हता पण काही अज्ञानी माणसांना खरा धर्म कधी कळलाच नाही… आज […]

व्हॅलेंटाईन डे… दिवस प्रेमाचा…

व्हॅलेंटाईन डे दिवस प्रेमाचा प्रेमाच्या दिवशी प्रेमानेच साजरा करण्याचा… हा दिवस म्हणजे त्याचा स्मृतीदिन ज्याने आपल्या प्रेयसीला आपल्या रक्ताने विक्रम केला पन्नास हजार शब्दांचे प्रेमपत्र लिहिण्याचा… तो विक्रम आता कधिही मोडणार नाही कारण कोणताही प्रियकर यापुढे आपल्या प्रेयसीवर पाचशे शब्दही लिहू शकणार नाही…कारण त्याने विक्रम केला आहे फक्त तिच्या देहात गुंतण्याचा… जगभरात हा दिवस आहे प्रत्येकाचे […]

माझं हृदय म्हणालं मला…

माझं हृदय म्हणालं मला आज मकरसंक्रात आज तरी गोड गोड बोल तिच्याशी… मी म्हणालो, नाही ! इच्छा तिची माझ्याशी बोलण्याची म्हणून तर दूर गेली संपर्कातून… आता आठवतही नाही तिचा चेहरा आणि स्वप्नातही येत नाही… मीच प्रेमवेडा होतो तिच्या नजरेत… आता मला ते वेड झेपत नाही… माझे शब्दही कडू झालेत… तिच्या आठवणींसारखे… आज पुसून तिच्या साऱ्या आठवणी… […]

तू मला कधी भेटणार…

तू मला कधी भेटणार… निर्विकार तुझ्या चेहऱ्यावर विकार कधी दिसणार… सुंदर पण कोमेजलेल्या तुझ्या चेहर्‍यावर हस्य कधी फुलणार …. कठोर आवाजात तुझ्या गोडवा कधी येणार… गुलाबी गालावर तुझ्या पुन्हा खळी कधी हसणार… पुर्वीचे ते चैतन्य तुझ्या वागण्यात कधी जागणार… माझ्या आठवणीतील ती तू मला कधी भेटणार… © कवी – निलेश बामणे  

मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 3

(कांहीं मुक्तक) मद्यपान करुन राखुं मद्य-मान रे मद्यपान करत करत विसरुं भान रे ।। मद्य स्वर्ग, यांस हवें कां प्रमाण रे ? गद्य वदा पद्य वदा, ‘मद्य प्राण रे’  ।। ‘मद्य मद्य’ करुं या  हरपून शुद्ध रे मद्य मिळे वा न मिळे, हेंच युद्ध रे ।। पवित्र-तीर्थ मद्य हें, अतीव शुद्ध रे मद्यपान अधिकारच जन्मसिद्ध रे […]

मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 2

(काहीं मुक्तक) या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं ।। मंजूरच साऱ्या शर्ती, चला रे पीत बसूं श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं  ।। ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ।। ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं ती नित्य देतसे स्फूर्ती […]

मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 1

जें कांहीं मिळतें कोणाला मदिरापानानें त्याहुन कैकपटीत फायदा मदिरा-गानानें मद्यपान अतिरिक्तच होतें, शुद्ध उरत नाहीं मद्य-गान अतिरिक्त, धुंदवी शुद्धीत राहुनही ।। ”होळीचा सण अन् ‘गटारी अवस’ अमुचे लाडके रात्र ‘ओली’ ती, कुणीही ना पिण्यां अडवूं शके” । ”हाय ! दोस्तांनो, तुम्हांला सण कशाला लागती ? ‘भरुन पेला कर रिता’, हें रोजचे क्षण सांगती” ।। सर्वांपुढे निजदु:खा […]

करायचं आता काय ?

-विजय कुवळेकर रेडा ऱ्हायला  गाभन आनिक म्हशीनं खाल्ली हाय आक्रित आक्रित घडतंय समदं करायचं आता काय ? सांगा करायचं आता काय ? || सखे म्हनाले,” तुम्हास्नी न्हाई ठाऊक आमची पावर” “येवढं हाय तर ” म्हनलं ” हिंमतीनं गुंडान्ला घाला आवर” “कुनाला सांगतोस,बेट्या” म्हनाले ; धरून सुऱ्याचा नेम “करीन” म्हनाले,” तुमच्यासारख्या घुंगुरट्यांचा गेम ” दमच भरला त्यांनी; […]

1 2 3 4 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..