कोण जिंकलं…..!
युद्ध संपलं… शत्रूवर विजय मिळाला… सगळीकडे फटाके… जल्लोष… चार दिवस सगळेच ‘विजयोत्सव’ साजरा करतील… नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील – “हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!” …आणि त्या यशाचं भांडवल करून निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील! आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही……! पण… तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात… वृद्ध आई वडील– डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन…. विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली […]