योगायोग होता म्हणून
ग़ालिब म्हणतो, ख़्याल उनका सुख़न मेरा, ज़बाँ उनकी दहन मेरा बहार उनकी, चमन मेरा गुल उनके, गुलिस्ताँ मेरा ! (विचार त्याचे पण भाषा माझी, त्याचा स्वर,पण माझे मुख; त्याचा वसंतऋतु, बगिचा माझा; त्याची फुलं नि वाटिका माझी.) “कोसला”कार भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत सांगायचे तर उदाहरणार्थ मी आज मिलिंद शंकर नेरुरकरवर लिहिणार आहे. तुम्हाला पहलेछूटच सांगून टाकतो की […]
