नवीन लेखन...

 तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । ‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]

मुंबईच्या पोलीस दलाचे सक्षमीकरण कसे करावे ?

आज मुंबई आणि महाराष्ट्रासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत.पोलीस दलाचे सक्षमीकरण ही काळाची आवश्यकता आहे ! पोलीस यंत्रणा अजुन सक्षम होण्यासाठी पोलीस प्रशासनात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, त्यावर संक्षिप्त विचार या लेखात दिले आहेत. […]

शरयू नदीच्या भावना….

अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ? […]

नटखट

दही-दुध खातो खोड्याही करतो जीव माझा थकतो तरी किती पळवतो।। नटखट कान्हा येतो मुरली ही वाजवतो वेडं मला करितो यमुनाजळी लपतो।। पाठी पाठी धावतो लिला किती दावतो राधेला भुलवितो मिरेला पावतो।। भक्तांना तारतो दुष्टांना मारतो गीता ही वदतो अवतार संपवितो।। घरोघरी राहतो यशोदेसी रिझवतो बिंबात प्रतिबिंबतो जीवा मोक्षही देतो।। भजनात दंगतो भक्तीत रंगतो महिमा तुझा सांगतो […]

आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन !

सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो;  केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे. […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा  । उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा  ।। गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे  । पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे  ।। पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला  । नाहून जाता त्यात,  देह भान विसरला  ।। सांडता पाणी वाहे,  परसते चोहीकडे  । आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे  […]

सुखात येऊ दे स्मरण

सुखात येऊ दे स्मरण, दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत, तुझा हात नित्य मिळे,,— पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे, प्रार्थित, पूजित तुला सदैव, त्राता म्हणुनी भाकावे,–!!! तूच बंधू ,तूच सखा, तूच रक्षक आमुचा, विधाता म्हणत म्हणत, दावा करते मी साचा,–!!! हे गुरु, हे माय बापां, लौकिक या सुखदुःखात, दूर करशी अशा व्यापातापा,– आमुचा तसा […]

देणं – घेणं (हायकू)

निसर्ग देणं वापरा हो जपून आहे ते लेणं घेणे हा हक्क दिला आहे सर्वांना घेतो की चक्क किती ही हाव सदा ओरबाडतो नाशास वाव ऊस चाखावा नको चाखूस मुळ वंश जपावा हो रे सावध विनाशकाली स्वत: होशी पारध निसर्ग जप परहितात हित हे असो तप सौ.माणिक शुरजोशी नाशिक ८८७९३3८०१९

अजूनही त्या वाटेवर….

अजूनही त्या वाटेवर …… अजूनही त्या वाटेवर नकळत डोळे एक आस लावून बसलेले असतात… तू येशील आणि माझ्या हृदयातील तुझी जागा आपलीशी करशील.. आठवतय… तुझ्या येण्याच्या चाहूलीने ती वाट सुशोभित व्हायची,बागेतील निशिगंधाची कळी उगाचच खुलायची.. मिठीतील तुझ्या ते अनमोल क्षण आयुष्य माझे कारणी लावायचे.. आणि तुझे ते ओठावरील चुंबन रोमांच फुलवून जायचे… कुठे गेली ती मिठी […]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//   हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली […]

1 2 3 4 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..