नवीन लेखन...

संध्यासमय येताच पक्षी

संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले, किती दूर, किती योजने, लांबवरी फार उडाले,–||१|| किलबिलाट करत पिल्ले, असतील वाट पाहत, सय येता त्यांची एकदम, पंखात जसे बळ शिरत,–||२|| आपुले घरटे नजरेस पडतां, जीव भांड्यात कसा पडे, पिल्ले सुरक्षित पाहता, आनंदओसंडे चहूकडे,–!!||३|| धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार, नाग साप मांजरांचा , डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४|| नित्य कामास […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे […]

किती पाहुणे उडून येती

किती पाहुणे उडून येती, या देशातून त्या देशात, स्थलांतर त्यांचे असे पाहुनी, चकित होतो आपण मनात,–!! हजारोंची संख्या त्यांची, एकरंगी नि एकढंगी, सारखेच सगळे दिसती, सारख्याच त्यांच्या ढबी,–!!! आभाळातून उडताना, बहुतेकांना ना थकवा, हे पाहुणे असती वेगळे,– वेळेवरती– आपुल्या गावा,–!!! आगळेपण त्यांचे उठून दिसे,–!!! किती पिढ्या गेल्या तरी, हजारो वर्षे येती ते, दरवर्षी परिपाठ असे,– मार्ग […]

बकुळीची ओंजळभर फुले

बकुळीची ओंजळभर फुले, तू देतां हातांत,– विसरून आपुले भान सारे, उभी राहिले अंगणात,–!! सुवास त्यांचा आसमंती, जरी ती असती ओंजळीत, बाहेरील जगाहून अधिक, दरवळ उरला माझ्या मनात,–!!! चोरटी ती भेट आठवे, लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे किती कब्जे, आज स्मृती मनी खेळती,–!!! तू हाती हात घेता , मी जशी फूल झाले , पाकळीगत नाजूक, बहरून कशी उठले,–!!! […]

जगण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे, सुखदुःखाची फौज आहे, रिवाजांचे शासन आहे, रीतींचे आसन आहे, आश्वासनांचे नभ आहे, निराशांचा पाऊस आहे, क्वचित आशेचा किरण आहे, कल्पनांचे साम्राज्य आहे, वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे, संताहून हळवे कुठे मन आहे, देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे, अत्याचाराचा विळखा आहे, कधी प्रेमाचा […]

बटाटा वडा

पुण्या मुंबईकडील खवैयांच्या हिटलीस्ट वर बटाटे वडा हा अत्युच्य स्थानावर विराजमान आहे. खरतर एकटा बटाटे वडा एक हाती तुमची क्षुधा शांत करु शकतो तरी पण, माझ्या मते, स्लाईस, पाव, देठासकट तळलेली हिरवी मिरची, तळणीतला चुरा, पुदिना चटणी, चिंगु चटणी ही सगळी नवरदेवाच्या वरातीत स्वतःला मिरवुन घेणारी मंडळी…. […]

बिरादरीची माणसं – मनोहर काका

चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ …… […]

पुनर्भेट

ही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल. […]

जीवन ऋतु आनंदाचा….

उगाच कोणाच्या  येण्याची  प्रतिक्षा  करित बसु नये, हा जिवनॠतू  आहे  क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने  लढत जीवनावर  भरभरून लिहिणारे  महान लेखक होऊन गेले  ,  आजही तेवढ्याच  नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते. […]

बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर […]

1 3 4 5 6 7 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..