नवीन लेखन...

ट्रेन टू पाकिस्तान

स्वातंत्र्यपूर्व काळात दिल्ली-लाहोर एक्सप्रेस एक अतिशय लोकप्रिय गाडी होती. खचाखच प्रवाशांनी भरलेली ही गाडी हिंदू मुस्लिम समाजाच्या एकोप्याचे प्रतीक होते. ६० वर्षांनंतर दिल्ली-लाहोर समझोता एक्सप्रेस सुरू झाली आहे तिचे भवितव्य काळच ठरविणार आहे. […]

तू नावाचे तूफाsssन

तू नावाचे तूफाsssन , मी कसे पेलावे,— वाऱ्याचा अखंड स्त्रोत, सुसाटपणात वाहून जावे,— नुसता वारा कसला वादळच, त्यात भरकटत जावे,-? होत्याचे नव्हते करत, कितीदा तुला मी पेलावे, तू तर कोसळती उल्का, पतन किती जोरात तुझे, ओंजळ माझी चिमुकली, सांग कसे हाती धरावे,—!!! विलक्षण स्वैर प्रभावाने , जिथे तिथे वागशी, –!!! तुझ्या चमकत्या हुशारीने, बरेच जण पडती […]

राईट टू डिस्कनेक्ट !

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्वाचे विधेयक लोकसभेत मांडले .हे एक खासगी विधेयक होते .त्या विधेयकाचे नाव होते Right to disconnect.या विधेयकावर सोशल मिडीयावर फार चर्चा झाली नाही आणि बातम्यांमध्ये सुद्धा हे विधेयक जरा दुर्लक्षित राहीले .खरेतर या विधेयकावर दूरदर्शन वर विशेष चर्चा व्हायला हवी होती पण ती झाली नाही. […]

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते,  हिरवे ते रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या ते ढग,  मन घेई धाव थांबवितो कामे,  वादळी तो वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा ती जावूनी, […]

हत्ती व सिंहाचा रेल्वे रुळांवरील वावर

भारताच्या अतिपूर्वेकडील प्रांतात म्हणजे आसाम, बिहार , पश्चिम बंगाल या भागात काही वर्षांपूर्वी रेल गाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे. […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ६

गुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की “चांगल्या सवयी कशा असतात ? “,  हे आपल्याला कळून येते . […]

आंबेटाकळीची आमराई

माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]

देशासाठी वीरमरण ते

देशासाठी वीरमरण ते, भाग्यवान” किती तुम्ही, कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही “जन्मोजन्मी,” –!!! भारत मातेची सेवा” करता, देह तुम्ही हो ठेवला, — देशसेवा करता करता, पाईकांनी कसा बळी दिला,–!!! अगदी पुण्यकर्म हे ठरे, असा मृत्यू तुमच्या नशिबी, नेताना तुम्हाला तोही घाबरे, पडलात ना देशाकारणी,–!!! ज्या मातीत खेळलो,वाढलो, तिचे केले रक्षण तुम्ही,– आईला पूजताना शेवट, कुडी […]

माझी मैना गावावर राहिली !

महाराष्ट्र आणि म्हैसूर (म्हणजे आताचे कर्नाटक) यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुख-या शिरेवर बोट ठेवून ” माझी मैना गावावर राहिली हे अजरामर गीत लिहिले होते .जोपर्यंत बेळगाव कारवर निपाणी आणि उंबरगाव महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत शाहिरांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही .. […]

समत्व बुद्धी

एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें विलंब न करता क्षणाचा,  जायी दुजा टोका वरती, जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते दूर असता कुणी तरी,  जवळ करावे वाटते, […]

1 10 11 12 13 14 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..