नवीन लेखन...

अनुराग

“अनुराग” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. […]

महाराष्ट्रासमोर जलसुरक्षेचे बिकट आव्हान

महाराष्ट्रामध्ये सरासरी ५० इंच पाऊस पडतो आणि तरीही पाण्याची टंचाई भासते. कारण आपले पाण्याचे व्यवस्थापन चांगले नाही. उपलब्ध होणा-या पाण्यातून ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. शेतीला पाणी देण्याची प्रवाही पद्धत फार चुकीची आहे. ती बदलली आणि शेतातल्या पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. २० टक्के पाण्यामध्ये ठिबक सिंचनाने तेवढेच क्षेत्र भिजू शकते आणि पाटबंधारे योजना तसेच विहिरी यातील पाणी यांची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकते. […]

मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा जन्म ३ जुलै १९२५ रोजी झाला. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे […]

विस्कटलेलं प्रेम

आयुष्याच्या वाटेवर ।। प्रेमाचा गावला नाही सूर ।। नदीला आला पूर ।। आणि ती गेली माझ्या पासून दूर ।। वाहून गेली ।। ती नदीच्या किनारी ।। त्या किनारीवर होता ।। माझा स्वप्नांचा वेल ।। तिला धरून थांबली ।। थोडा वेळ ।। आणि केला ।। माझ्या जीवनाचा खेळ ।। — सचिन जाधव sachinrjadhav1992@gmail.com Mo no-8459493123

लघु कथा – पिंपळ आणि आत्महत्या करणारा

पुन्हा बारावीत तो नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. मनात विचारांचे काहूर उठले होते. आपण एक साधी परीक्षा हि पास करू शकत नाही. व्यर्थ आहे असे जगणे. आपण मेलो […]

1 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..