नवीन लेखन...

प्रेम …

तू कधीच नाही माझ्या माझे हृदय तुझ्या प्रेमात पडले तू स्वछंद बागडत राहिलीस ते विनाकारण झुरत राहिले … तू नाही माझ्यावर मी तुझ्यावर प्रेम केले तू गालात गोड हसत माझ्या मनाला भुलविले … तू नाही दगाबाज दगाबाज मीच आहे तुझ्यासारख्या कित्येकींना मी दुखावले आहे… आठवतात ते सारे क्षण त्यांच्या सोबत प्रेमाचे आणि तुझ्यावरील माझे प्रेम मला […]

काश्मीर खोर्‍यातील दगडफेक

काश्मीर खोर्‍यामधील चकमकीच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक […]

आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौका

विराटची तीस वर्षे सेवा ऐंशीच्या दशकापर्यंत भारताकडे फक्त आयएनएस विक्रांत ही एकच विमानवाहू युद्धनौका होती. हिंदी महासागरावर आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी आणखी एका युद्धनौकेच्या शोधात भारत होता. अंतिमतः ब्रिटनच्या एचएमएस हार्मिसची खरेदी ४६५ मिलियन डॉलर्सला केली गेली. आणि भारतीय नौदलाच्या गरजांनुसार नूतनीकरण होऊन ती आयएनएस विराट म्हणून सेवेत रुजू झाली. विराट आपली सेवा योग्य पद्धतीने […]

भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत

त्यांनी मुंबईतील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालया’तून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली होती. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक भास्कर रामचंद्र भागवत उर्फ भा.रा. भागवत यांचा जन्म ३१ मे १९१० रोजी इंदूर येथे झाला. लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भागवतांना आवड होती. शालेय जीवनात ‘माय मॅगझिन’ हे पुस्तक/नियतकालिक आणि […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता […]

तू – मी

तू जग तुझी स्वप्ने मी जगतो माझ्या स्वप्नात तू फक्त आंनद मिळव मी जगतो माझ्या आनंदात तू मिळव सारी सुखे मी जगतो माझ्या सुखात तू जग तुझ्या विश्वात मी रमतो माझ्या जगात तू मिळव तुझे प्रेम मी जगतो तुझ्या प्रेमात तू जग फक्त तुझ्यासाठी मी जगतो तुझ्या जगण्यात तू फक्त माझी नाहीस मी नाही आता माझ्यात […]

अबोलता

तुझी अबोलताही बोलून जाते बरेच काही तुला उगाच वाटते मला काही कळत नाही मी तुला कधी तसा कळलोच नाही तुला विसरून मी कधी जगलोच नाही तुझ्यापासून तसा दूर मी कधीच गेलो नाही माझ्या हृद्यातील तुझी जागा कधी रिकामी झालीच नाही आता बोलली नाहीस तू तर जमणार नाही तुझ्या माझ्या मिलनाची आशा मग उरणारच नाही ©निलेश बामणे

अज्ञानात सुख असते…

जगाला कधीच न पडणारी कोडी मला पडलीच नसती … ती कोडी सोडविण्यात माझ्या आयुष्याची वर्षे खर्ची पडलीच नसती… भूत भविष्य वर्तमानाची भुते माझ्या मानगुटीवर कधी बसलीच नसती… देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची गरज मला वेड्यागत भासलीच नसती… माझी नजर फक्त सुखावर असती तर दुःखाची धग मला कधी लागलीच नसती … प्रेमातील वासना आणि वासनेतील मुक्ती शोधली नसती […]

कोकोनट ऑइल

गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत. दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आता महत्त्व आलेले आहे. […]

1 2 3 32
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..