नवीन लेखन...

लावा ‘कवी’मनाला व्हिसा कुणी !

माणसांच्या मनाचा थांग लागणे कठीण, कविमन तर त्याहून ‘पक्षीण’, गगनात माराया उंच भरारी, मनमानेल तेव्हढी पंखात हवा भरी ! “यांना” विना कवीमन स्वर्गात पोहचते कधी ? आणि झरझर घरट्यात येते कधी ? स्वर्गातील संमेलनाची सर्वांना वर्दी, तेथेही पहतो तर, कवींचीच गर्दी ! स्वर्गात सुद्धा कवीला भुरकट दिसले, म्हणे प्रदूषणाचे धुके पसरले ! कवीला स्वर्गात दिसले प्रदूषण, […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम यश येई तुला, तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ, आपल्या शक्तीचे झेपेल कां ते, विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी निराश न होई, त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी, ज्याची जी योग्यता…५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ८

माझा जायचा यायचा रस्ता पूर्व पश्चिम असा आहे. डोंगरातून जाणारा रस्ता असल्यामुळे, काही ठिकाणी रस्ता छोट्या छोट्या खिंडींमधून जातो. त्यामुळे खिंडीची एक भिंत उत्तराभिमुख असते तर दुसरी दक्षिणाभिमुख. हे ठिकाण बरेच उत्तरेला असल्यामुळे हिवाळ्यामधे सूर्य नेहमी दक्षिण दिशेलाच दिसत असतो. त्यामुळे बरेचदा सूर्यप्रकाश पडला, की दक्षिणाभिमुख भिंतीवरचे बर्फ वितळून जाते, तर उत्तराभिमुख भिंतीवर सूर्यकिरणे न पडल्यामुळे, […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४. डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

स्वप्न

भूतकाळाला विसरून, वर्तमानात सुधारण्याच्या सतत प्रयत्नात असतो डोळस रचत स्वप्नांचे मनोरथ ! डोळसांनी बघितलेली असतात स्वप्न त्यांच्या मनातली त्यांनी पाहिलेली उघडया डोळ्यांनी ! डोळसांनी जीवनात रंगीत, काळं-बेरं, चांगलं-वाईट बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं पण स्वप्नातील वास्तवात नको असतं ! जन्मताच अंध असलेल्यांची ओळखच नसते रंगांशी, आकार, उकारांशी, चांगल्या वाईटाची ! त्यांना कधी स्वप्न पडत असतील का? कसे […]

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सागरी सुरक्षेची समिक्षा

मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांवर गेल्या आठवडय़ापासून ज्वालाग्रही रसायनांनी भरलेली पिंपे वाहून […]

आपल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ओळख

आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का? स्थापना : ०१ मे १९६० राज्यभाषा – मराठी एकूण तालुके – ३५३ पंचायत समित्या – ३५१ एकूण जिल्हा परिषदा – ३३ आमदार विधानसभा – २८८ आमदार विधानपरीषद – ७८ महाराष्ट्र लोकसभा सदस्य – […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

1 3 4 5 6 7 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..