नवीन लेखन...

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेली आणि वापरलेली अ ची बाराखडी.

क ला इकार लावला तर कि होते तर अ ला इकार लावून िअ का होऊ नये? क ला उकार लावला तर कु होतो तर अ ला उकार लावून अु का होऊ नये? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही अ ची बाराखडी सुचविली, इतकेच नव्हे तर स्वतःच्या लिखाणात वापरलीही. आपण सर्वांनीही ती का वापरू नये?
[…]

अनाहूत कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता

मोबाईल ग्राहकांची नको असलेल्या कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता करण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच ‘ट्राय’ने आता नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याचे वैशिष्ट्य असे की, यात सात प्रकारात वर्गीकृत केलेल्या आपल्या आवडीच्या वर्गातले एसएमएस पूर्णतः किंवा अंशतः प्राप्त करण्याचे अथवा बंद करण्याचे पर्याय उपलब्ध केले असून आठवा पर्याय वापरून सर्वच कॉल्स व एसएमएस बंद करता येतील.
[…]

“लाईफ लाईन” मी तुमची !

रोजच्या धावपळीचा रेल्वे प्रवास व प्रवाश्यांची होणारी फरफट तसेच डब्यात करण्यात येणारी घाण

ही आपल्या लाईफलाईनला बघत नाही. तिचे मनोगत !
[…]

देख तो दिल कि जाँ से उठता है

प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो. […]

फेब्रुवारी ०६ : प्रथमश्रेणीतील सर्वात मोठा पाठलाग – युसूफ पठाणचे द्विशतक

चौथ्या डावात ५३६ धावा काढून गेल्या वर्षी पश्चिम विभागाने जिंकलेला दुलीप चषकाचा अंतिम सामना. युसूफ पठाण नाबाद २१०.
[…]

1 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..