नवीन लेखन...

आणि मी ज्येष्ठ झाले

म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’ […]

नेत्र लागता पैलतीरी

नोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा. […]

सूर्यास्ताची दिवाळी

बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती. […]

साठीची काठी

आपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही. […]

विश्वास

कधी मनाच्या फुलती पाकळ्या काट्यांचाही डंख जिव्हारी अदृष्टाच्या पानावरती कशी लिहावी मौनडायरी धूळमाखल्या आयुष्याला प्रश्न विचारू नये फुकाचे काजळकाळ्या रात्री तरीही उघड्या डोळी स्वप्न सुखाचे रुणझुणत्या इच्छांची माया खुणावितो शुक्राचा तारा जागवितो विश्वास आतला पहाटचा प्राजक्ती वारा पैलपार त्या अंधाराच्या जाईन उडुनी पंख पालवित आभाळाच्या माथी लाविन या मातीचा टिळा सुगंधित पाचोळ्यातून फुलवित राहिन हिरवा अंकुर […]

आयुष्य ज्यांना फितूर आहे…

जाणोनी लोटली मी या वादळात होडी’ ही सचोटी भीमसेन यांच्या गाण्यात जशी होती तशीच गाडी चालवण्याबाबत. गाणं असेल तेव्हा किंवा डोक्यात राग असला की भीमसेन निघालेच ड्रायव्हिंग करत. वाट कुठे फुटेल तिकडे. ते कोठे हे त्यांना देखील माहित नसायचं. त्यामुळे इतरजण शोधत बसत कुठे कुठे… […]

नवं कुटुंब

‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली. […]

बाप विठूराया

आषाढी कार्तिकी जसा पाहतसे वाट तसा माझा बाप गावी उभा राऊळी डोळ्यात जशी विठूच्या प्रतीक्षा लेकरांची म्हाताऱ्या बापाचीही अवस्था तीच त्याला तरी आहे विटेची सोबत थकलेला माझा बाप उरे एकाकी आणावे वाटते शहरात त्याला पण नाही हवा म्हणे मानवत उमगते मला तगमग त्याची पण भ्रांत पोटाची करी हतबल गावच्या मातीशी त्याची नाळ जुळलेली अन् शहराच्या बेड्या […]

या सांजराई

या सांजराई मी माझ्या डोकावलो जरा भूतकाळी. आठवले अर्ध्यात सोडून गेलेले बाबा आणि आई, आठवण त्यांची मज येई आजही आयुष्याच्या या सांजराई.. बाल सवंगडी वरच्या आळीचे बंडू व माझी ताई, आठवण त्यांची मज येई आजही आयुष्याच्या या सांजराई.. मी सगळ्यात लहानगा दोन भावंडांत मोठा माझा भाई, आठवण त्यांची मज येई आजही आयुष्याच्या या सांजराई.. गावची कौलारू […]

आनंद या जीवनाचा

तिने गर्रकन मानेला झटका देत माझ्याकडे मान वळवली. पूर्वी 180 अंश कोनात तिची मान वळायची आता 80 अंशापर्यंत जेमतेम पोहोचते. तिने विचारलं, ‘तुमचं पूर्वी प्रेमप्रकरण होतं कीकाय? छे.. मी सोडल्यास एवढी रिस्क घेईल कोण?’ पण तिला काय वाटलं कोणास ठाऊक, तिने पुन्हा विचारलं, ‘तुम्हाला दुसऱ्या कोणामुळे मूल वगैरे झालंय का?’ […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..