नवीन लेखन...

श्रीराम जन्म कथा

श्रीराम जन्म कथा श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी //१// रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे //२// थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण तुमचेसाठीं //३// लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना //४// युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी छळूं […]

कविता स्फूर्ति

पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत […]

होळी…….

सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ………. सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ………. थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी………. जीवनातील उत्साह म्हणजे होळी ……….. पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी…….. मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी …….. देवावरील विश्वास म्हणजे होळी………. मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी……. तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे […]

आकाशातील चंद्र

आकाशातील चंद्र

आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला

वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला
[…]

एक होता शशी

एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!
[…]

निसर्ग सुख!

आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे? निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें डॉ. भगवान […]

वेल अक्षरगंधाची

बर्‍याच वेळा आपले अक्षर चांगले नसते आणि एखाद्या परीक्षेत अक्षराला जास्त मार्क असतात आणि तेथे आपण कमी पडतो. चांगले मार्क मिळत नाहीत आणि जे इप्सित साधायचे असते ते साधले जात नाही आणि आपण निराश होतो. सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी सहज होतांना दिसतात. मुख्य म्हणजे देवावर, सदगुरुवर आणि स्वत:वर विश्वास पाहिजे. अक्षर मग ते कोठल्याही भाषेचे, लिपीचे असले तरी ते कसे काढावे, त्याचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे किंवा सराव करावा.
[…]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें    अंकूर फुटती असतील दाणे जसे    तेच उगवती पेरता आनंद      आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें    प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी    आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे     मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी      कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे   शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें    नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण   स्वभाव ज्याचा त्याचा   –डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 424 425 426 427 428 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..