नवीन लेखन...

वारी आषाढी एखाद(अ)शी !

दरवर्षी आषाढी एकादशी येते आणि वारकरी नेहमीच पायी पंढरीची वारी करतात. त्या वारीत वयोवृद्ध, तरुण, स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, वारा/पाऊस याची तमा न बाळगता पायकरी पंढरीची वारी करत असतात. कित्येक दशके हे अव्याहत चालू आहे आणि चालू रहाणार. त्यांना कधी दम, कंटाळा किंवा थकवा जाणवत नाही. खरचं सगळ्या वारकर्‍यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे अभिनंदन…!!
[…]

आई

आई विषयी व्यक्त केलेल्या भावना या कवितेत दिसून येतील. छंदबद्ध ओळी आणि आर्इविषयी मनात उमटलेल्या भावना कवितेच्या रुपाने कागदावर उमटले.
[…]

रवंथ

“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
[…]

समाधान

समाधान दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे […]

1 418 419 420 421 422 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..