ज्येष्ठांचा अनुभवी सल्ला
आम्ही ज्येष्ठ नागरिक. आयुष्याची ६०-७०-८० वर्षे वा त्याहून आधीक काळ जीवन यात्रेमध्ये घालविली. सुख दुःखाचे अनेक चढउतार बघीतले. प्रसंग अनुभवले. ज्ञानापेक्षाही अनुभव श्रेष्ठ असतो हे जाणले. बोल सारे अनुभवाचे त्या बोलीची भाषाच न्यारी सुख दुःखाच्या गुंत्यामधला अर्थ सांगतो कुणीतरी. काळाप्रमाणे व परिस्थितीनुसार विचार आणि वागणे बदलते. आमचा काळ व आजचा काळ ह्यातील तफावत जी जाणवली त्यावर […]
