नवीन लेखन...

आठवणी दाटतात

संध्याकाळची दिवेलागणीची वेळ. मी खेळून घरी परतलेलो असायचो. माझी ताई आणि भाई (थोरली भावंड ) आपापली कामं आटोपून तयार असायचे. मोरीमध्ये (त्यावेळी आमच्या घराला स्वतंत्र न्हाणीघर नव्हतं) स्वच्छ हात पाय धुवून मी ही तयार व्हायचो. तात्यांनी देवासमोर दिवा लावलेला असायचा. उदबत्तीचा मंद सुगंध आणि मंद तेवणारी दिव्याची ज्योत आमच्या लहानशा घरांत सायंकाळच्या उदास वातावरणाला प्रसन्नतेचं कोंदण […]

आठवणी चहाच्या- (चहा दिवसा निमित्ताने)

कितीही वेगळ्या तर्‍हा असल्या तरी चहा तो चहाच..सकाळी तरतरी आणणारा, स्फूर्ती पैदा कणारा..परीक्षेच्या वेळी रात्री जागण्यास मदत करणारा ..लग्न ठरताना” चहा पोहे ” खासच असणारा..थंडीत आलं घालून केलेल्या चहाची वेगळीच मजा असणारा…..असा हा चहा.. […]

चहाच्या चवी

माणसांच्या जीवनातील एक अविभाज्य ‘पेय’ म्हणजे चहा.. जो त्याला अगदी लहानपणापासून ते उतारवयापर्यंत, तिन्ही त्रिकाळ साथ देतो.. बाळाला कळायला लागलं की, आई कौतुकानं त्याला आपल्या कपातील चहा, बशीत ओतून देते.. ते शाळेत जायला लागलं की, सकाळी चहाबरोबर बिस्कीट हे ठरलेलंच असतं.. कुणा पाहुण्यांकडं गेलं की, आमचा बंड्या चहा पीत नाही हे अभिमानाने सांगितलं जातं.. फारच आग्रह […]

वळण आणि सवय

वळण आणि सवय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर काही उपजतच असतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही हे केले नाही. असे करायला हवे होते. असे ताशेरे ओढणे बरोबर नाही. आपलेही आत्मपरीक्षण करावे. […]

राज्य कारणे लुडबुड असावी (सुमंत उवाच भाग ९७)

राज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे. […]

भूक म्हणजे नक्की काय असते

भूक आपल्याला लागते तशीच सर्व सजीव प्राण्यांनाही लागते. याची जाणीव ठेवून पहा. विशेष करून गरीब. अपंग असहाय्य यांच्या भूकेची काळजी घेतली पाहिजे. […]

राजे’शाही’ कौतुक!!

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनमोल कामगिरी करणाऱ्या, आपल्या सहकाऱ्यांना कधी सोन्याचं कडं तर कधी नजराणा, जहागीर दिली होती.. त्यांच्या पश्चात तीनशे वर्षांनंतरही अभयसिंहराजे छत्रपतींची परंपरा चालवत होते. […]

निरासक्त कर्म, सोडावा स्वधर्म (सुमंत उवाच – ९६ )

माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे! […]

मी आणि वॉचमन

थोड्या फार फरकाने म्हातारपण हे वॉचमन सारखेच असते. दार उघडणे. आलेल्यांचे स्वागत करणे. तसेच घरचे बाहेरचे निरोप एकमेकांना देणे कुरियर घेणे आणि बरेच काही करुन कशातही लक्ष न घालता स्थितप्रज्ञ राहावे लागते. […]

अभिजात “विक्रम गोखले”

“मी अशी सहजासहजी फुकट सही देत नाही.” ते गंभीरपणे म्हणाले. “कोकणात मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शाळा बांधतोय. तुम्ही त्या शाळेसाठी काही वर्गणी दिलीत तर मी पावती देईन आणि सहीही !” […]

1 151 152 153 154 155 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..