नवीन लेखन...

कुजबुज

लॉकडाऊन मुळे नोकरी गेली होती. मुलं शिक्षणाच्या वयातील. साठवलेले किती दिवस पुरणार. त्यामुळे त्या दोघांनी ठरवले की आपल्या ओळखीच्या लोकांना घरगुती डबे पाठवू या. एक दोन करता करता बरेच जण तयार झाले. आता पैसाही बऱ्यापैकी मिळू लागला हे पाहून त्यांनी घरासमोरची मोकळी जागा भाड्याने घेऊन मेस सुरू केली. हे कौतुकास्पद होते पण कुजबुज. नोकरी दुसरी शोधायची. […]

मी आणि माझ्यातील पाऊस

वय जसजसे वाढू लागले तसतसे माझे आणि पावसातील नाते अधिकाधिक घट्ट होऊ लागले. कॉलेज लाईफमध्ये तर पाऊस मला जणू माझ्यासारखाच तरुण बनला असे वाटे. […]

आजची ‘प्रतिज्ञा’

आम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार. […]

परिणाम कळों नये (सुमंत उवाच – ९९)

समर्थांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मात्र तसे सांगणे गरजेचे होते नाहीतर आपल्या भल्याचे कोण हे कळणे तसे कठीण आणि तसे कळलेच नसते तर आज हिंदुत्व किती अंशी शिल्लक राहिले असते हा विचारही न केलेला बरा. […]

ज्येष्ठांच्या चष्म्यातून

आपण नेहमीच जज्जच्या खुर्चीत बसून समोरच्या बाजू न ऐकता निकाल देण्याची घाई करत असतो. हे सगळं घडतं कारण मला स्वतःला मीच गवसलेला नसतो. आणि त्यामुळे मी दुसऱ्याचा विचार करणं शक्यच नसतं. आजच्या पिढीबरोबर वागता बोलताना मोकळेपणा निश्चित असावा परंतु आपल्या वयाचं भानही असायला हवं. […]

रखुमाई रुसली

खूप दिवसांनी जवळच्या भजनी मंडळात जाऊन आले म्हणून थकले आणि सोसायटीच्या बाकावर बसले होते. तोच सखी शेजारीण जी नववधू आहे. लॉकडाऊन मुळे नवरा लॅपटॉप वर असतो. बाहेर हिंडणे फिरणे. शॉपिंग. हॉटेल सहल एकदम बंद. आणि घरातून काम. त्यामुळे तो असूनही नसल्यासारखा. तिचा उतरलेला चेहरा पाहून कळाले की ती नाराज आहे. त्यामुळे तिला बोलावले.जवळ बसून बोलताना मी […]

मोबाईल

आता तर एक वर्षाच्या मुलालाही आई म्हणण्या आधी मोबाईल म्हणता यायला लागलय! अगदी खरं, पण याबाबतीत काही नव्याने विचार करावा असं वाटलं, आणि आपली आई – आजी यांनाही मोबाईल सहजगत्या वापरता यावा म्हणून हा लेखन प्रपंच ! […]

‘ऐका हो ऐका’

‘ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे. […]

युद्धस्य कथा रम्या

आज प्रत्येक देश म्हणत असतो की युद्ध हा काही कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नाही. युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतातच आणि देश अनेक वर्षांनी मागे जातो. देशाची बसवलेली आर्थिक घडी विस्कटून जाते. तरीसुद्धा हे जाणणारा, बोलणारा प्रत्येक देश नवनवीन शास्त्रसामग्रीचा शोध लावतच असतो. […]

1 150 151 152 153 154 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..