नवीन लेखन...

रुपयाची किंमत

रुपयाचे मूल्य घसरतेय, त्याचे ‘अवमूल्यन’ होतेय, अशा बातम्या आपण नेहमीच वाचतोय, ऐकतोय! मग रुपयांचे मूल्य म्हणजे काय? ते मूल्य कशावरून ठरते? रुपयाचे मूल्य घसरते म्हणजे नक्की काय होते? त्याचे परिणाम काय होतात? त्यावर उपाय कोणते? […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ

हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते. […]

राजकीय पक्षांचे जाहिरनामे

सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत. […]

नैराश्य

मी निराश झालो आहे ।। खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून पराभवाच्या अपमानातून शल्य मनातले मनातच ठेवून त्यातून वाट शोधत आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ १ ॥ आत्मविश्वास तो गडबडे ताबा अन् मनावरचा उडे येथेच अडकून घोडे पडे दुःख चावरे त्याचे मला आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ २ ॥ प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या धुक्याचे पटल […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – मित्रसहयोग

मित्रसहयोग’च्या माध्यमातून आपली रंग-कारकीर्द सुरू करणारे आणि नंतर नावारूपास आलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. उल्लेख करायचा झाला तर अशोक साठे, रजन ताम्हाणे, प्रबोध कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, शिरीष लाटकर, पराग बेडेकर, पल्लवी वाघ, अभिजित चव्हाण, गजेंद्र अहिरे यांचा करता येईल. वसंत कामत, नंदकुमार नाईक, अशोक बागवे, श्रीहरी जोशी, श्याम फडके, शिरीष हिंगणे, ॲ‍ड. संजय बोरकर आणि हर्षदा बोरकर हे ‘मित्रसहयोग’चे हक्काचे नाटककार होते. […]

उद्ध्वस्त मने

दुर्दैवाचा नाद निनादे झाकोळून ये आता निराश माझे मन हे गाते मरणाच्या गाथा मरण आहे मिसळून जेथे आयुष्याशी एखाद्या कुणी धराव्या कशास आशा अप्राप्याच्या एखाद्या ॥ १ ॥ मरणास माझ्या मीच जातो हात पसरोनी सामोरा उपेक्षिताचा निर्वाणसोहळा, साक्षीला मी अन् एक कोपरा मनात माझ्या धडपडून आसू जमवू पहातो ओंजळभर गीत माझे तुलाच लिहिले मृत मना हे […]

वैफल्य

निरर्थक शब्दांची दाटी, का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही सजवलेली शय्या, ताटी का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥ मनातले उमटत नाही कुणास ठाऊक का म्हणून सुटा पसारा जुळतच नाही कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥ वेड्यागत हव्यास का हा सामान्यतेहून दूर जाण्याचा धडपडूनही जेव्हा फसतो प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥ […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – कलायतन

या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली. […]

कुणाकुणासाठी कोठपर्यंत…. कुणी का रडावे

कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे! आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून मस्तकाच्या ठिकऱ्या – ठिकऱ्या काळीज माझे छेदून शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे? मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके […]

ठाण्याची नाटकमंडळी

जुन्या काळात नाट्यसंस्थांना ‘नाटक मंडळी’ असेच म्हटले जाई. म्हणजे ‘गंधर्व नाटक मंडळी’, ‘शाहूनगरीवासी नाटक मंडळी’, ‘राजाराम नाटक मंडळी’, असे. त्या काळात नाट्यसंस्था म्हणजे एक कुटुंबच असे. ज्या शहरात नाट्यप्रयोग करायचे तिथे एखाद्या चाळीत, वाड्यात खोल्या भाड्या घेऊन मंडळी उतरायची. नाटक कंपनीच्या त्या ताफ्यात स्वयंपाक करण्यापासून ते डोअरकीपिंग करण्यापर्यंत सगळी कामे करायला माणसे असत. मुख्य नटांचा पगार ठरलेला असे. तो शक्यतो वेळच्या वेळी केला जाई. नटांची तालीम घ्यायला तालीम मास्तर (आजचे दिग्दर्शक हो!) असायचे. […]

1 57 58 59 60 61 236
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..