नवीन लेखन...

सुप्रसिद्ध समीक्षक श्री.के.क्षीरसागर

श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्‌मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्‌मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्‌मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्‌मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे. […]

उत्तम ते सर्वगुण (सुमंत उवाच – ८८)

चांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार? […]

मॅचिंग..

त्याने किंवा तिने सांगितले कपडे शिवताना चार मास्क पण शिवा शिंपी म्हणाला ते तर आम्ही देतोच ? मला त्या कपडे शिवून घेणाऱ्याची कीव आली. खरे तर योग्य ती काळजी परखडपणे घेतली पाहिजे. मास्क घालणे ही नियतीने आपल्याला मजबूर केले आहे, इतके तरी समजून घ्या गुलामीचा, असाह्यतेचा देखील उत्सव ? आज आपण आपल्या वृत्ती भयानक वळणावर नेऊन […]

बरे झाले देवा

बऱ्याच वर्षापूर्वी अपघातात एक कान पूर्ण बहिरा झाला. एका वर भागवले. पण तेही जमेना. त्यामुळे एक श्रवण यंत्र आणले. आता ती डबी व कानात वायर घालून हिंडणे जड जाऊ लागले. अपमानास्पद वाटू लागले. […]

आपलीच चूक

आपल्या निष्काळजी पणा मुळे असे प्रसंग येतात आणि मन कायमस्वरूपी दुरावली जातात हे सगळे मला माझ्या एका चुकीने शिकवले आहे. […]

अंधार पर्व

अजून अंधारपर्व संपले नाही, पहाट अजून लांबवर आहे. दुर्देवाने आज तुम्ही माणूस नाही तर एक आकडा आहात . […]

मौनातील काजळ वेदना

मौनातील काजळ वेदना निःशब्द हृदयात सलते अनेक दुःखाचे पड आयुष्यात भोग भोगूनी रडवुनी जाते.. सहज साधे काहीच कधी नसते आयुष्य कळसूत्री बाहुली असते, मन रडते उन्मळून आवेगात जीवन ही काटेरी झाडं बनते.. आयुष्य ही टोकास सहज जाते नशीब जेव्हा वाईट असते, कधीच सुखद झुळूक नसते तप्त बोलांचे घाव जिव्हारी उठते.. नशिबाच्या ललाटी खेळ रंगतो आयुष्य उध्वस्त […]

तिच्याबद्दल त्याला

तिच्याबद्दल त्याला आकर्षण खरे तर आधी नव्हते…पण काळानुरूप ते निर्माण झाले… अर्थात हे तुमच्या-आमच्या बाबतीत घडू शकते तसे त्याच्या बाबतीत घडले तिच्या बाबतीतही तसेच झाले…. लहानपणी अनाहूतपणे बांधलेल्या राख्या आठवल्या वास्तविक पहाता ते दोघे सख्खे शेजारी…. पण त्यांचे प्रेम जमले लहानपणीचा मूर्खपणा त्यांना जेव्हा आठवतो तेव्हा ते दोघे गंभीर होतात पण एकवेळ अशी येते त्या मूर्खपणाचे […]

व्हेअर ईगल्स डेअर चित्रपट

काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची तितकीची गुंतागुंतीची पण प्रभावी पटकथा मॅक्लिननेच लिहिली आहे. या संपूर्ण चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. बर्फाच्छादित आल्प्सपर्वताची. जर्मनीचा बवेरिया प्रांत व ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्समध्ये खूप उंचावर असलेल्या श्लॉक अटलर या एका किल्ल्यात यातले बहुतांश कथानक आकार घेते. […]

आयुष्यात कधी केव्हा

आयुष्यात कधी केव्हा काही अकल्पित घडतं, नियतीच्या हातातील सूत्र अचानक मग बदलतं.. काळ नावाचा घाला अवचित आयुष्यात येतो, होत्याचं नव्हतं एका क्षणात सगळं होतं.. नशीबापुढे माणूसही हतबल असह्य होतो, जितकं असेल जीवनात तितकचं दान पदरी पडतं.. क्षणभंगुर आयुष्य सारं शाश्वती कसलीच नसते, आज आहे तर उद्याची खात्री नक्कीच नसते.. भोग असतात जीवनात भोगून जायचे असतात, चार […]

1 38 39 40 41 42 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..