नवीन लेखन...

मैत्र पत्रांचे – ३

मैत्र पत्रांचे हा विषय घेतल्यावर आत्तापर्यंत आलेली सगळीच पत्रं, मी पहिल्यांदा, मी पहिल्यांदा करत फाईल्स मधून बाहेर डोकावू लागली. मग थोडा वेळ शांत बसलो आणि अचानक एका पत्रानं लक्ष वेधून घेतलं.
ते पत्र फार वेगळं होतं. मोत्यांची माळ गुंफावी तसं अक्षर होतं. […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।   डॉ. […]

रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. […]

८ वी ड – भाग १४

माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक मुलगा ८ वी मध्ये आला होता. होता आडदांड. वडील सॉलिड तुडवायचे पण या भाईला काही व्हायचे नाही. मी त्या मुलाचे आकारमान बघूनच हबकलो होतो. त्याच्या वडलाना सागितले मी प्रयत्न करेन म्हणालो . मुलगा महिनाभर आला आणि गायब झाला. […]

अपूर्व आहे आज सोहळा

अपूर्व आहे आज सोहळा चहूंदिशांनी झाले गोळा बालवृद्ध, स्त्रीपुरुष, ऋषिमुनी, नृपती, विद्वज्जन ।। ६ मंत्रमुग्ध जनसिंधूपुढती गिरा अमृतासम रसवंती प्रत्ययकारी शब्दौघातुन घाली संमोहन ।। ७ नऊ रसांचा सुचारु वापर चित्र उमटतें मन:पटावर वीर, करुण, शृंगार, रौद्र, शतरंगांचें मीलन ।। ८ नातीगोती, राग, लोभ, भय, मोद, क्लेश, छल, पीडा, अनुनय, निषेध, कौतुक, निसर्ग-मोहक, यथातथ्य चित्रण ।। ९ […]

निनादे जगतीं रामायण

सूत : प्रभुरामांच्या मानसमूर्तिस करुनी अभिवादन आदिकवी वाल्मीकि आदरें रचतीं रामायण ।। १ निनादे जगतीं रामायण ।। करुण क्रौंचवध समोर बघुनी कवितारूपें प्रगटे वाणी अमर जाहलें व्याधाप्रत ऋषिवर्यांचें भाषण ।। २ वरदहस्त श्रीवाग्देवीचा सहजसिद्ध प्रासादिक भाषा सज्ज कथाया रघुनाथांचें लोकोत्तर जीवन ।। ३ मर्यादापुरुषोत्तम रघुवर नरपुंगव, अद्वितिय धुरंधर जगा दिव्य आदर्श चिरंतन कौसल्यानंदन ।। ४ आश्रमात […]

सुप्रसिद्ध समाजसेविका ताराबाई मोडक

ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘ वेडेपणा ’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. […]

वारकरी संप्रदायचे सोनोपंत दांडेकर

सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते. […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

मैत्र पत्रांचे – २

रांगणाऱ्या मुलाला चालायला शिकवणारे आणि चालणाऱ्या मुलाला सावरायला शिकवणारे जे शब्द वा वृत्ती असते तशी काही पत्रे माझ्या संग्रही आहेत. ती पत्रे जेव्हा येत होती तेव्हा त्या त्यावेळी मला धक्के बसत होते. अर्थात सुखद धक्के. कारण मराठी साहित्यातील नामवंत लेखक, समीक्षक, कलाकार आपण होऊन माझे साहित्य वाचतील आणि अभिप्रायार्थ पत्र लिहितील ही मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आज फाईल्स चाळताना काही पत्रे मिळाली आणि पुन्हा एकदा धन्यता वाटली. […]

1 5 6 7 8 9 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..