नवीन लेखन...

कर्तृत्वाला काळ न लागे

सुचले होते सारे कांहीं ,  ढळत्या आयुष्यीं  । संधिप्रकाश दिसत होता,  सूर्य अस्ताशीं  ।१। काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे  । कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे  ।२। समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें  । खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे  ।३। विषय सारे अथांग होते,  अवती भवती  । कसा पोहू या ज्ञान सागरीं,  विवंचना होती  […]

आई-वडिलांना ओळखा

खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो…  घरी परत जायचेच नाही,  या इराद्यानेच! आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले… घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन…  आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन…  जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात??? आणि आज मी रागातच पप्पांचे […]

एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं

माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी प्रेमानं आणि आग्रहानं भरून देतो… आज संध्याकाळी त्याला विचारलं की ‘शेटजी, सुट्ट्या नोटांचं काय करताय तुम्ही?’… तर म्हणाला की मोठ्या शेटशी […]

चहापानी

परवाच लाईटची दुरुस्ती व काही दिवसांपुर्वी पाण्याच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याकरिता सरकारी कर्मचारी (ठरलेल्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा, वैतागलेले, दमलेले, अनऊत्साही, सावकाशपणे काम करणारे, ना सुरक्षेची ऊपकरणे ना नियोजित वस्तु…. असो…) आले होते. काम सर्वंच पातळीवर व्यवस्थित झाले… असे गृहीत धरुन कर्मचारीही खुश होते… मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसुन प्रश्नचिन्ह होते..,,,, त्यातील अनुभवी कर्मचाऱ्याने हसुन यथोचित […]

भारतीय मानसिकता

पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल. आपले नशीब फार चांगले […]

एखाद्या मध्यरात्रीपासून….

एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली आणि चलनात यावी सच्चाई… एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात… एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे…. एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने… एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध आणि सद्भावना रुजावी […]

रेल्वे प्रवास करताना हे कराच

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे. अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते. हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू […]

नोटाबंदी आणि मिडिया

नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतातील तमाम बातम्या देणाऱ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना खरच मोठ्या प्रमाणावर दैनंदिन रोजगारामध्ये वाढ झाली आहे.. अनेक प्रतिनिधी खेडेगावात जाऊन त्यांना फक्त बँकेमुळेच सर्वांचे हाल होताना दिसतायत…, ईतर सुविधांचा ते प्रश्रच विचारत नाहीत..,,. बिचारे…. स्वताःही ऊन्हातानात ऊभारुन रांगेत थांबलेल्या सर्वंच भारतीयांना फक्त तक्रारीचा प्रश्नांनी सुरुवातकरुन शेवट पंतप्रधानांच्या निर्णयाची अशी फजिती झाली…. असच सांगत आहेत. प्रतिनिधी सुसंस्कृत […]

1 2 3 4 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..