नवीन लेखन...

‘धैर्यधर’ – मास्टर दीनानाथ मंगेशकर

स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता. बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. “मानापमान”मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले […]

हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील अभिनेत्री

भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे […]

धर्म आणि दहशतवाद…

दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव […]

झोपडी ते टॉवर

माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर अन्‍ वाढली आता माझी पॉवर… लिफ्टने आता मी होणार लिफ्ट गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट… टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश… चुरगळले कपडे आता होणार हद्दपार सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार… एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर… मुंबई होणार आता झोपडी मुक्त उरलेल्या […]

मदत कुणालाही करु शकता…

  मदत करण्याची इच्छा तीव्र असेल अन त्यामागील भावना प्रामाणिक असतील… तर कोणीही, कुणासही कधीही कशीही मदत करू शकतो … फक्त इच्छाशक्ती पाहिजे ..

मुंग्या

मानवाने पाहिले की त्याच्या चारी बाजूंना मुंग्या पसरलेल्या होत्या, मुंग्याच मुंग्या. मानवाने कुतूहलानें पाहिले, आश्चर्याने पाहिले. १ कांहीं वेळानंतर मुंग्या मानवाला चावू लागल्या. मानव बिथरला. त्याने मुंग्यांच्या वारुळाला लाथा मारल्या, धक्के मारले. जमिनीला भेगा पडल्या. मानवाने मुंग्यांवर पाणीच पाणी फेकले, इतके पाणी, जसा कांही प्रलयच. मुंग्यांचे वारूळ मुळापासून हादरून गेले, मुंग्या समूळ नष्ट होऊ लागल्या. मानव […]

म्हणूं नका

लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका ! मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।। खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ? राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।। नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।। अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ […]

श्री रामरक्षा

पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे. संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . […]

वेंगुर्ल्याचं बस स्थानक

  एस.टी.चं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचं अनोखं नातं आहे. तसंच एस.टी. स्टॅन्डलाही अनेकांच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्याचं हे स्टॅन्ङ….राज्यात जर बसस्थानकांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली तर परीक्षकांना पहिला नंबर काढताना फार विचार करावा लागणार नाही…. छायाचित्र – सतिश लळीत

६ डब्बा ट्रेन

१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.. आज १२-१५ डब्यांच्या गाड्या आश्चर्य राहीलं नसल तरी एके काळी ‘सहा डब्यां’च्या गाडीचं कौतुक होंतं.. तीच याद ताजी करण्यासाठी हा फोटो..!!

1 2 3 4 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..