स्वस्तिक म्हणजे कल्याण असो. ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन देवतांचा समावेश स्वस्तिक चिन्हामध्ये दिसून येतो. शुभकार्य सुरु करण्यापूर्वी देवघरातील भिंतीवर व कळशीवर स्वस्तिक चिन्ह मंत्रोपचाराने रेखाटले जाते. या चिन्हाची पूजा केली असता घरातील कुटुंबाचे कल्याण होऊन सर्वांना दिर्घायुष्य लाभते असा समज असून शांती, समृध्दी व मांगल्याचे प्रतीक म्हणून हिंदुधर्मानेच नव्हे तर जैन व बौध्द धर्मानेही […]
आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते. देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही […]
जगीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारी मना तूंचि शोधूनि पाहे | मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले | तयासारिखे भोगणे प्राफ्त झाले ||11|| मना मानसी दुःख आणू नको रे | मना सर्वथा शोक च़िंता नको रे | विवेकें देहबुध्दि सोडूनि द्यावी | विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ||12|| मना सांग पां रावणा काय झाले | आकस्मात […]
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा | नमूशारदा मूळ चत्वार वाचा | गमू पंथ आनंत या राघवाचा ||1 | | मना सज्जना भक्तिपंथेचि जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे | जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे | जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||2 | | प्रभाते मनी राम चिंतीत जावा | पुढे […]
रामसेतूबाबत अनेक भ्रम पसरलेले आहेत. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे हे वर्णनवाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते. आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, […]
प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे.. […]