नवीन लेखन...

आरती निद्रादेवीची

जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी तुजविना करमेना मज होई लाही जयदेवी जयदेवी ……… !! तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या जयदेवी जयदेवी….. ।।१।। अर्धांगी गायी ते अंगाई गीत होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत अखेरी वाचीत बसतो कविता तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता जयदेव जयदेवी…. ।।२।। […]

स्वप्न अन् सत्य

कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी

स्वप्नातल्या पर्‍यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
[…]

कधी कधी मी सुद्धा……

कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!! शिळपाक आंबल चिंबल, भिकार्‍यांना देतो जुने कपडे घेणारे, फ़ार मुजोर झालेत फ़ाटके तुटके कपडे विकत घेईनासे झालेत मग असे कपडे मी भिकार्‍यांना देतो आंगण त्यांच्या कडुन झाडुन झुडुन घेतो कधी कधी मी सुद्धा, दान धर्म करतो!! कधी कधी मी सुद्धा सोशल वर्क करतो!! आदिवासी पाड्यावर कारनी जातो तांदूळ आणि […]

ध्येयच्युत

ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान कुठे हरवले परंतु माझे […]

सांग दर्पणा, मी दिसते कशी?

सांग दर्पणा,मी दिसते कशी? हा दोष तुझाच, तु त्यांना रोखले नाही. ज्यांने हे व्रत राखयचे त्यांनी राखले नाही. जरी टिळक,आगरकर,गोखले,आंबेडकर मज लाभले. आज बघ मला कसेनको नको त्यांनी दाबले. नको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी? सांग दर्पणा,मी दिसते कशी? गल्ली दैनिकात चालते,तेच दिल्ली दैनिकात चालते. सांगती लोक किती जरी त्यांचे घडेच पालथे. लाजवितो कॅमेरा लेखणी टॊचते […]

शिक्षण

अजब आघाडी सरकारचा गजब असा कारभार कोर्टाची व सरकारची आपसात मारामार, वाट पहात निकालाची संपला विद्यार्थ्यांचा उल्ह्लास व हर्ष शिक्षण सम्राटांच्या महाराष्ट्रात लागतात प्रवेशाला बारा वर्ष. — शेखर बोबडे

इये मुंबईचिये नगरी.. उत्तर रंग (२०१०)

मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे. […]

1 429 430 431 432 433 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..