नवीन लेखन...

व्यर्थ शक्तिपात

प्रकाशन दिनांक :- 17/08/2003

हिंदू मान्यतेनुसार मनुष्य योनीतला जन्म अतिशय दुलर्भ मानला जातो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटायचे असेल, मोक्ष साधायचा असेल तर तो केवळ मनुष्य जन्मातच साधता येतो. आधीच मनुष्य योनीतला जन्म दुलर्भ आणि त्यातही तो भारतासारख्या देवभूमीत होणे तर अधिकच दुलर्भ.
[…]

भ्रमातून डोकावणारे वास्तव

प्रकाशन दिनांक :- 10/08/2003

हिंदुस्थानला जगाच्या पाठीवर एक अद्भुत देश म्हणून ओळखले जाते. ‘अद्भुत’ हे विशेषण आपल्या देशापुढे लागण्याची असंख्य कारणे देता येतील. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथली विविधता एक ना दोन शेकडो कारणे आहेत.
[…]

त्यांच्या चितेतून उठतील क्रांतीच्या ज्वाला

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू अटळ असतो. निसर्ग नियमातील ही एक अतिशय सामान्य बाब आहे. परंतु त्यातील जन्म ही जितकी सामान्य बाब आहे, तितका सामान्य मृत्यू नसतो. […]

विकासाची पहिली पायरी

प्रकाशन दिनांक :- 20/07/2003

गरिबी किंवा दारिद्र्य हा मानवजातीला लाभलेला शाप आहे यात शंका नाही. आपण गरीब असावे, कोणत्याही ऐहिक सुखाची आपल्याला गरज नाही, असे कोणालाच वाटत नसते आणि तसे कोणाला वाटत असेलही तर तो त्याने विवशतेतून स्वीकारलेला पलायनवाद असतो. अर्थात प्रत्येक व्यक्ती केवळ ऐहिक सुखासाठीच जगत असते असे नाही.
[…]

आम्ही मागे का?

प्रकाशन दिनांक :- 13/07/2003

आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.
[…]

शेतकर्‍यांच्या नशिबी वाट पाहणेच!

परिवर्तन हा जगाचा नियम किंवा स्थायिभाव आहे असे म्हणतात आणि त्यात तथ्यही आहे. तशी तर कुठल्याही नियमाबद्दल शंका घेतल्या जाऊ शकते, परंतु आम्हाला या नियमाला असलेला अपवाद आढळून आला आणि असा नियम असल्याची खात्री पटली. अपवादानेच नियम सिध्द होतात ना?
[…]

भरकटलेलं जहाज

प्रकाशन दिनांक :- 29/06/2003

सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी दोन- तीन चांगले पाऊस येऊन गेले आहेत. वातावरणात एक वेगळेच चैतन्य भरुन उरले आहे.
[…]

आवडती आणि नावडती

गरीब लोक राहत असलेला श्रीमंत देश, ही पाश्चात्य देशात आपली एकेकाळी ओळख होती. परिस्थितीत आज फार फरक पडला आहे असे नाही आणि फरक पडलाच असेल तर तो तपशिलात पडला आहे. या श्रीमंत देशाची श्रीमंती काही मोजक्या शहरी भागातून आज ऊतू जात आहे, तर या श्रीमंत देशातील बहुसंख्य गरीब आजही ठाामीण भागातून आपल्या फाटक्या श्रीमंतीतच (?
[…]

मंगल-अमंगल

प्रकाशन दिनांक :- 15/06/2003

पृथ्वीतलावर मानवाचे आगमन होऊन लक्षावधी वर्षांचा कालखंड उलटला आहे. या लाखो वर्षांचे कालखंडात मानवाने खरोखरच स्मितीत करुन सोडणारी प्रगती केली. निसर्गदत्त अवस्थेत कच्चे अन्न खाऊन जगणारा मानव ते ब्रह्यांडाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वीतलावरील जीवसृष्टीसारखीच जीवसृष्टी आणखी कुठे अस्तित्वात आहे काय, याचा शोध घेणारा मानव हा प्रवास खरोखरच थक्क करुन सोडणारा आहे.
[…]

आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची

प्रकाशन दिनांक :- 01/06/2003

गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय?
[…]

1 38 39 40 41 42 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..