धर्मवीर……होय धर्मवीरच!!
‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर. चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची. सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी. ‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे । महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘ हा समर्थ […]