जरा याद करो कुर्बानी- परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन करमसिंग
23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले. पहिला हल्ला तोफेच्या धडका देत झाला. तो करमसिंग यांच्या गस्ती पहारा ठाण्यावर. […]
