माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल
स्वच्छ प्रतिमा जपणाऱ्या इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदाचा कार्यभार करण्यासाठी फारसा कालावधी मिळाला नाही. असे असले तरी दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली. […]
स्वच्छ प्रतिमा जपणाऱ्या इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदाचा कार्यभार करण्यासाठी फारसा कालावधी मिळाला नाही. असे असले तरी दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली. […]
श्यामला गोपीनाथ ह्यांचा जन्म २० जून १९४९ रोजी झाला ह्या बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कर्जदाता असलेल्या एचडीएफसी बँकेची अध्यक्षा आहेत सुश्री गोपीनाथ ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत , त्यांनी हे पद सात वर्षे भूषवले. […]
लहानपणी आपण मोठे होऊन फार नाव कमवावे, खूप प्रसिद्ध व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. बालपणी भविष्यात काहीतरी अचाट कर्तृत्व दाखवून अजरामर होण्याची मनोरथे रंगवली जातात, पण बहुतेकांची ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहतात. मात्र फार थोडे सौभाग्यशाली, कर्तृत्ववान नरपुंगव असे असतात जे स्वप्रयत्ने स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात आणि इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यातील असाच एक नरवीर म्हणजे ‘कॅप्टन नितीन चव्हाण’. […]
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई (Calotropis procera). जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला ‘मंदार’ असेही नाव आहे. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही. रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. […]
शांती एकांबरम ह्या भारताच्या आर्थिक उद्योगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. प्रगतीला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे बँकांची प्रचंड वाढ झाली आहे. एकांबरम ह्या डिजिटल बँकिंग सेवा सुरू करणे, नवीन बाजारपेठांमध्ये बँकांचा विस्तार करणे आणि ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपायांचा परिचय यासह अनेक धोरणात्मक उपक्रमांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. […]
‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्म झलेल्या व्यक्ती ह्या बहिर्मुख, कार्यतत्पर, आणि परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या असतात असे मानले जाते. ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]
भारतातील प्रत्येक दत्तभक्ताच्या अंतःकरणात दोन तीर्थक्षेत्रे पवित्र स्थान राखून आहेत – पिठापूर आणि कुरवपूर. आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ – दत्तात्रेयांचे प्रथम अवतार यांचे जन्मस्थान आहे, तर कुरवपूर ही त्यांची तपोभूमी. कृष्णामाईच्या विशाल पात्रामध्ये वसलेले कुरवपूर मंदिर आणि पिठापूरमचे जन्मस्थान हे दैवी अनुभूतीचे केंद्र मानले जाते. […]
निर्मला सितारामन यांचा जन्म 18 अगस्त 1959 रोजी झाला एक भारतीय अर्थशास्त्री, राजकीयज्ञ आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या वरिष्ठ नेत्या आहेत ,ज्या 2019 पासून भारत सरकारच्या वित्त मंत्री आणि कॉर्पोरेट प्रकरणे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. […]
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर ‘जनता पक्षा’ची स्थापना झाली. बहुमत मिळून या पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि मोरारजी यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. […]
शिखा शर्माचा जन्म १९ नोव्हेंबर १९५८ रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली, ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये ब्रिगेडियर पदापर्यंत पोहोचले आणि १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये लढले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions