नवीन लेखन...

संगीत सुर्य

गदीमा आणी बाबुजींनंतर रामायणातील गीत संपले भावमधुर त्या भावगीतातील भावनांचे अस्तित्व संपले । बाबुजीं नंतर पुन्हा एकदा भावगीत ते स्तब्ध जाहले देण्या संगीत स्वर्गलोकी संगीतसुर्य यशवंत निघाले । संवादिनी ती तानपुऱ्यासह आज अश्रु ढाळीत आहे ताल हरवलाय आज तबल्याचा विणा सरस्वतीची अबोल आहे । भाव मराठी भावगीतातील आज गेले आहेत हरवूनी गायकांच्या मधूर गळ्यातील सूरही आज […]

सुवासिनीचा पाडवा

दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही । लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई । किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई । ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई नाही विश्रांती कधी […]

नोटाबंदी – बर्बादीची दोन वर्ष

भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते. […]

प्रभू मिळण्याचे साधन

ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे […]

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा

खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर […]

क्षण भंगूर जीवन

ठसका लागून प्राण जातो,   घशांत अडकून काही तरी  । क्षणांत सारा खेळ आटपतो,   धडपड केली किती जरी  ।। हृदय जेव्हा बंद पडते,   उसंत न मिळे एक क्षणाची  । केवळ तुम्हीं चालत असतां,   यात्रा संपते जीवनाची  ।। कांचेचे  भांडे निसटता,   तुकडे त्याचे होऊन जाती  । देहाचा काय भरवसा,   जेव्हां सांपडे अपघाती  ।। वाढ करण्या शरीराची,  पडत असती […]

तुजवीण जीवन

मरणाची भिती नाही जगणे कठीण झाले मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले । मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली । हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे । जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई जाशील खरोखर दूर तर मग माझे काय […]

आश्वासक जयजयवंती

मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात […]

चंद्राचे कायम स्वरूप

ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला ।।१।। चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे ।।२।। नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन ।।३।। बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे थोटका पडलास तू            शोध घेण्या अंतरीचे ।।४।। […]

1 13 14 15 16 17 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..