नवीन लेखन...

आयुर्वेदातील नॅनोटेक्नोलॉजी

आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.
[…]

क्लिनिकल कॉन्फरन्स

Clinical Conference ही संकल्पना मेडीकल कॉलेज परिसरांत विद्यार्थ्याची सर्वांत आवडती आणि आनंद देणारी. मेडीकल कॉलेजचे स्वतःचे एक हॉस्पिटल असते. अद्यावत, भव्य …..
[…]

ऑक्सि बँक

अमर्याद वाढणारी लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि पायभूत सुख-सोयी निमार्ण करण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून रोजचे वाढणारे सर्व प्रकारचे प्रदूषण आणि त्यावर मात करण्यासाठी अमलात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत आणि भविष्यात हीच मोठी अडचण ठरणार आहे. आज आपला परिसर ध्वनी, जल, वायू आणि माहित नसलेल्या अनेक प्रदूषणाने व्यापला आहे आणि त्यातून कोणाचीही सुटका नाही असा अनुभव आहे. मग यावर उपाय काय?
[…]

“आयदान”:अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम!

उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. […]

औषधी वनस्पती आणि अर्थकारण

झाडे लावण्याने पर्यावरण रक्षण होतेच पण निसर्ग साखळी आणि अन्नसाखळीचा विचार करून वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाघ आणि ततसम हिंस्त्र श्वापदे मनुष्य वस्त्यांमध्ये विनाकारण आपल्याला त्रास देण्यास येणार नाहीत तसेच त्यांचा उपद्रवही कमी होऊन समृद्ध पर्यावरण निर्मितीत मदत होईल. आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत असल्याने आणि जगन्मान्यता मिळत असल्यामुळे औषधी वनस्पतींचा वापर चारशे पटींनी वाढला आहे.
[…]

एकदा नदीकाठी !

बसलो होतो एक दिवस

नदीत पाय सोडून झाडा खाली,

भन्नाट कल्पनांच्या राज्यात

आठवणींचे गाठोडे सोडून !
[…]

दुर्मिळ होत जाणारा क्रौंच पक्षी

क्रौंच भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरुन नर-मादी जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य बर्‍याच जणांनी पाहिले असेल. क्रौंच पक्षावरुनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे सांगतात.
[…]

बांग्लादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज

चार-पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव येथे पाच हत्यारबंद बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडले. अर्थातच या अतिरेक्यांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव होता. गेल्या तीन-चार महिन्यात अनेक बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडण्यात आले होते.
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..