नवीन लेखन...

जैसें डोळ्यां अंजन भेटे-१

ज्ञानेश्वरी हे जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्याचा आदर सारेच करतात. एखाद्या देवाची करावी तशी पूजा ज्ञानेश्वरीची होते. पण तिच्यातील अनुभवसिद्ध ज्ञान मात्र वर्तनात फार क्वचितच येते.
[…]

टॉप टेन इंटरनेट स्पीड

इंटरनेट प्रसार वाढू लागला तशी त्याच्या स्पीडची गरजही वाढली. अकामाई टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरनेटचा सर्वाधिक स्पीड असलेले हे “टॉप टेन” देश. विशेष म्हणजे, चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेला “टॉप टेन मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. […]

मुलाखत : तुषार दळवी

प्रश्न – तुम्ही केलेला पहिला विदेशातील दौरा, त्याच्या काही आठवणी आहेत का?

तुषार दळवी – मी दुबईला गेलो होतो पहिल्यांदा, माझा पहिला आंतरराष्ट्रिय शो होता. खुप एक्साइटमेंट होतं आणि महत्वाचं म्हणजे आईला सोबत घेऊन जाता आलं. ती पहिल्यांदा विमानात बसली होती. मी भारतात बर्‍याचदा विमानातून फिरलो आहे. पण आईचा पहिला प्लेन प्रवास होता आणि तो ही भारताबाहेर, त्यामुळे ती आठवण विसरणे शक्यच नाही.
[…]

समाधानाचे मूळ

१९९६ साली मी जव्हार गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो. हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी वर्ग होता.
[…]

मुलाखत : विशाल जाधव (अभिनेता/दिग्दर्शक)

विशाल जाधवची (अभिनेता/दिग्दर्शक) मी घेतलेली मुलाखात, जी महाराष्ट्र २४ तासमध्ये प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र २४ तास, हे एक गुगल ऍप्स आहे. हे ऍप्स पाहण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवरुन “महाराष्ट्र २४ तास” (इंग्रजी किंवा मराठीतून) टाईप करा किंवा या लिंकवर टिचकी मारा
[…]

“थँक यू आई-बाबा” आणि स्टेम सेल्स ची उपयुक्तता!

महिलेच्या प्रसूतीपूर्वीच स्टेम सेल्स कलेक्शनचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करावी लागते. यासाठीचे कलेक्शन कुठल्या कंपनीमार्फत करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. या क्षेत्रात लाईफ सेल, रिलायन्स लाईफ सायन्सेस, स्टेम वन आदी कंपन्या कार्यरत आहेत. 
[…]

चीनविरुद्ध परराष्ट्र धोरणावर शांततावादी विचारवंतांची पकड

भारताच्या आंतरिक आणि बाह्य सीमा सुरक्षित नाहीत, अशी कितीही ओरड केली, त्याबाबत कितीही निवेदने दिलीत, निदर्शने केलीत अथवा मोर्चे काढले, तरी सरकार काही त्याची दखल घेण्यास तयार नाही. सीमेवर थातूरमातूर इलाज करून सरकार तेथे शांतता प्रस्थापित करू इच्छिते.
[…]

मतदारांना नकाराधिकाराचा वापर मतदानातून करता येणार !

काही महिन्यांपूर्वी भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा आणि बरीच वर्ष भारतीय जनतेच्या मनातील खदखदिला वाट मोकळी करून देणारा जनहिताचे रक्षण करणारा तसेच लोकशाहीची आब राखणारा निर्णय २६ सप्टेंबर, २०१३ रोजी देशाच्या सर्वोच्य न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे भारतीय मतदारांना गुप्त मतदानाद्वारे उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळाला.
[…]

शक्तीदेवी

येवले – औरंगाबाद मार्गावर, म्हणजे येवल्या पासून तेरा मैलावर कोटम हे गांव असून, या ठिकाणी “महालक्ष्मी”, “महासरस्वती” व “महाकाली” या तीन देवींची मंदिरं आहेत.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..