नवीन लेखन...

विज्ञान आणि अध्यात्म ःः मी कोण आहे? आणि कुठून आलो?

साडे तीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असे शास्त्रज्ञ सांगतात. ते जीव आपले अन्न मिळवीत असत, हालचाल करीत असत आणि आपली प्रजाती वाढवीत असत. त्यांच्यातील आनुवंशिक तत्वामुळेच हे शक्य होत असे. हे तत्व पुढच्या पिढ्यात संक्रमित होत आणि उत्क्रांत होत सध्याच्या सजीवांपर्यंत पोचले आहे. हे आनुवंशिक तत्व म्हणजेच सजीवांचे आत्मे आहेत.
[…]

विज्ञान आणि अध्यात्म ः युगान्तरे.

या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे. […]

डार्विनचा अुत्क्रांतिवाद

डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्‍याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करू शकते म्हणजे आनुवंशिक तत्वच सजीवांचा आत्मा असला पहिजे. या तत्वानुसार मी आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मांडला आहे.
[…]

शेतकर्‍यांच्या नावाने चांगभलं!

नागपूर अधिवेशन आले, की ठराविक प्रश्नावर शेतकर्‍यांचे मोर्चे, विधिमंडळातील ठराविक गोंधळ, सरकारची तीच तात्पुरती मलमपट्टी आणि पुन्हा जैसे थे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून हेच चित्र दिसत आहे. त्यात कुठलाही बदल नाही कारण सरकार आणि विरोधातील राजकीय मंडळींना शेतकर्‍यांचे प्रश्न मुळातून सोडवायचेच नाहीत.
[…]

विरोधाभास !

झाडे लावा झाडे जगवा असे जनसामान्य म्हणतो. पण एक झाड जीवन देते, वाढविते, पुष्ट करते, पर्यावरणाचे रक्षण करते. तर भ्रष्टाचार रूपी झाड मनाच्या मातीत रुजते आणि मानवाला सैरभैर करून सोडते. या झाडाची फुले व फळे विषारी असतात. वडाच्या झाडाला आलेली फुले व फळे औषधी असतात. याच्या पारंब्या जमिनीत खोल जाऊन झाडाला आधार देतात. तर भ्रष्टाचार रूपी झाडाच्या पारंब्या खोल जाऊन झाडाला पोकळ करतात.
[…]

सजा मान्यतेचा किंवा माफीचा ‘दयेचा अर्ज’ निकालीकामी मा. राष्ट्रपतींना कालमर्यादा असावी.

कठोर व त्वरित शासन करणारया कायद्यासाठी….सजा मान्यतेचा किंवा माफीचा ‘दयेचा अर्ज’ निकालीकामी मा. राष्ट्रपतींना कालमर्यादा असती तर अफजल गुरूला फाशी कधीच झाली असती..
[…]

आरक्षणासाठी ‘आर्थिक निकषच’ योग्य !

भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर जनजातींच्या आधारावर असलेलं आरक्षण…मग फक्त ओबीसी, विमुक्त जाती, भटकी जमाती व एस.बी.सी. यांच्या आरक्षणासाठी नॉन-क्रिमीलेअर म्हणजेच आर्थिक निकष का लावला जातो… मग सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का मिळत नाही? …. यावर प्रकाश टाकणारा लेख.
[…]

सरकार आहे तरी कुठे?

देशातल्या साठ टक्के जनतेची सातत्याने उपेक्षा करणे सरकारला महागात पडू शकते. हे लोक उद्या रस्त्यावर उतरले, तर त्यांचा क्षोभ केवळ सत्ताधार्‍यांविरोधातच नव्हे, तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या विरोधात उफाळून येईल आणि त्यातून कदाचित इथली प्रचलित व्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
[…]

1 2 3 4 5 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..