नवीन लेखन...

वीर सावरकर

मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडेतुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ।।१।।

चौघडे वाजवी अशाच काळी स्मशानशांत जनीजनसमान्यी मान्य पावती राव बहाद्दुर कुणी ।।२।।

स्वत्वाचा संदेश पोचवी लोकमान्य तो जनीसंदेशाचा प्रतिध्वनी तो तरुण विनायक कुणी ।।३।।

मॅंचेस्टरचे कापड जाळूनी भारत भू हालवी जॅक्सन, वायली नरकी लोटूनी आंग्लभूमी लोळवी ।।४।।

उठला आता टाकीत झेपा सह्य वनकेसरी तयाची आंग्लभूमीवरी उडीआणि निसटला जवळी येता मार्सेलीस बंदर हालवी स्वर्गभूमी सुंदर ।।५।।

तो विनायक आता गेला भेटाया बाजीराया मावळच्या तान्हाजीला शिवप्रभूस मुजरा द्यायाआता उरल्या फक्त कथा या देशभक्त वीरा प्रणाम घ्यावा माझा तुम्ही स्वतंत्रतेच्या तेजा ।।६।।

— जयंत वैद्य

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..