नवीन लेखन...

खरी स्थिती

मला नाही मान, मला नाही अपमान, हेच तूं जाण, तत्व जीवनाचे ।।१।।   कुणी नाही सबळ, कुणी नसे दुर्बल, हा मनाचा खेळ, तुमच्या असे ।।२।।   कुणी नाही मोठा, कुणी नसे छोटा, प्रभूच्या ह्या वाटा, सारख्याच असती ।।३।।   विविधता दिसे, ती कृत्रिम असे, निसर्गाची नसे, ती वस्तूस्थिती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

जीवन प्रभूमय

जीवन काय आहे, मला जे वाटत असे, ते समजून घ्या तुम्हीं, प्रभूमय ते कसे ।।१।। मृत्यूचा तो विचार, कधी न येई मनी, मृत्यू आहे निश्चित, माहित हे असूनी ।।२।। भीती आम्हां देहाची, कारण ते नाशवंत, न वाटे मरूत आम्ही, आत्मा असूनी भगवंत ।।३।। आत्मा आहेची अमर, मरणाची नसे भीती, जी भीती वाटते, ती असते देहाची ।।४।। […]

वडिलांचा आशिर्वाद

नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले    १   वाङ्‍मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी   २   खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी   ३   […]

पचास साल की आयु

पचास साल हुए जिंदगीके,  गोल्डन ज्युबली मनायी गयी  । हंगामा और जल्लोष मे,  पूरा दिन पूरी रात गयी  ।। सारे बच्चे और रिश्तेदार,  जमा हुए इकठ्ठा  । फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे,  जब खानेको था मिठा  ।। सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर  । हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार  ।। […]

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।।   जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे  । अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे  ।।   विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता  । बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता  ।।   असंख्य वाटा अनेक […]

आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही, कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी, हृदयामधले दालन भरतील….१ उचंबळूनी जाशील जेव्हां, बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील, भाग्य तुझे ग आले उजळूनी….२ दरवळू दे सुंगध सारा, नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील भीजव त्यांचे सारे अंग…३ (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल) — डॉ. भगवान नागापूरकर

श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण

वाहूनी कृष्णकमल तव शिरी, अर्पितो भाव माझे श्रीहरी….।।धृ।।   तू आहेस ईश्वर, करी सारे साकार नशिब माझे थोर मिळे तुझा आधार सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी….१, अर्पितो भाव माझे श्री हरी….   विविधतेने नटलेले कृष्णाचे जीवन गेले लय लागूनी जगले, कसे जगावे शिकवले जीवन सारे असूनी रूप ईश्वरी,  दाखवी स्वानूभवे तो हरी….२ अर्पितो […]

न्याय देवते

कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी  । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी  ।। १ ।।   परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी  । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी  ।।२।।   दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी  । शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी  ।।३।। […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती  ।।१।।   विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।   मनाची सबलता हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।   सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   — […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

1 19 20 21 22 23 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..