नवीन लेखन...

मिटलेलं पान

तुटलेल्या नात्यांचे
जरतारी पदर
त्या ना मायेची उब
प्रेमाची कदर
गाठीगाठीत फक्त
बोचरे आठव
कशास मिरवायचे?
भरजरी पाटव !……… १

तो पाठीवर हात अन
डोळ्यात पाणी
ते तुडुंबलेलं मन
श्वासात गाणी
क्षणाक्षणाने दिलं
जीवनाचं दान
उघडेल का कोणी ते?
मिटलेलं पान !………… २

…..मी मानसी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..