नवीन लेखन...

यापेक्षा सरळ गोळ्याच घाला

प्रकाशन दिनांक :- 30/03/2003

आपल्या देशात सध्या सर्वाधिक महाग वस्तू काय आहे, असा प्रश्न कोणी केलाच तर चटकन सेकंदाचाही वेळ न लावता उत्तर समोर येईल, ते म्हणजे ‘जगणे’. अर्थात हे उत्तर राजकारणी आणि नोकरशाही या जमातीला लागू पडत नाही कारण या महागाईचे उद्गाते ते स्वत:च आहे. ज्याच्या हाती पलिता आहे तो स्वत:ला त्याची आच कशी लागू देईल?
[…]

गोमाता आणि म्हैस

प्रकाशन दिनांक :- 23/03/2003

घटना तशी जुनी, परंतु फार उद्बोधक आहे. रेसमध्ये धावणारे घोडे बाळगणारा एका तबेल्याचा मालक एकदा फार चिंतेत पडला होता. रेसमध्ये नेहमीच आघाडीवर राहून, रेस जिंकून त्याला भरपूर पैसे मिळवून देणारे त्याचे घोडे अचानक माघारु लागले.
[…]

आदर्शाचे मापदंड

प्रकाशन दिनांक :- 16/03/2003

सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
[…]

धोक्याची घंटा

प्रकाशन दिनांक :- 02/03/2003

एखादे राष्ट्र उभे राहते, टिकते, विकसित होते ते कशामुळे? त्या राष्ट्रातल्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे, वाहणाऱ्या नद्यांमुळे, जमिनीच्या पोटात सापडणाऱ्या खनिजामुळे, दूरवर पसरलेल्या डोंगररांगामुळे की, विपुल पीक देणाऱ्या शेतीमुळे? नाही!
[…]

मेरा भारत..?

नुकताच संपूर्ण भारत वर्षात 54 वा प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा झाला, अगदी नेहमीप्रमाणे! दिल्लीत लाल किल्ला सजला, पंतप्रधान राष्ट्रपतींनी राष्ट्राला शुभेच्छा संदेश दिले, राजपथावर सैन्याचे शिस्तबध्द दिमाखदार संचलन झाले, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन यथास्थित पार पडले. 15 ऑगस्टपासून धुळखात पडलेल्या देशभक्तीपर गीतांच्या ध्वनिफिती अगदी रामप्रहरापासून दिवसभर देशभक्तीचा माहौल निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होत्या. […]

खो – खो नेतृत्वाचा आणि बट्ट्याबोळ राज्याचा!

अखेर महाराष्ट्रात नेतृत्व बदल घडून आला. विलासरावांच्या हाती नारळ देऊन सुशीलकुमार शिंदेंच्या राज्यभिषेकाचा मार्ग मोकळा करण्यात आला. नेतृत्वबदल हा काँठोसच्या अंतर्गत राजकारणाचा विषय असला तरी काँठोस राज्यातील सत्ताधारी पक्ष आहे आणि मुख्यमंत्री हा कोण्या पक्षाचा नव्हे तर राज्याचा असतो हे विचारात घेता विलासरावांना कां हटविले, हे जाणून घेण्याचा अधिकार राज्यातील जनतेला निश्चितच आहे.
[…]

गौरवाचे बाजारीकरण

चीड येते जनतेच्या शिवरायांवरील प्रेमालाही ‘कॅश’ करण्याच्या शासनाच्या बाजारू वृत्तीची. सत्ता टिकविण्यासाठी नव्या-नव्या कुरणांची निर्मिती करून ‘भुकेलेल्यांची’ सोय लावताना कोट्यवधी रुपयांची नाहक उधळण करणाऱ्या सरकारला शिवरायांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या श्रध्देची बाजारू किंमत लावताना काहीच कसे वाटत नाही?
‘मार्केटिंग’ किंवा बाजारीकरण हा अलीकडील काळात परवलीचा शब्द ठरला आहे.
[…]

आधा है आधे की जरूरत है!

इंठाजी नववर्षास नुकताच प्रारंभ झाला. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आम्ही भारतीयांनी 31 डिसेंबरच्या रात्री जे-जे प्रकार केले ते आम्ही किती मोठ्या प्रमाणात आंग्लाळलो आहोत, हे सिध्द करण्यासाठी पुरेशे आहेत. त्या एका रात्री संपूर्ण देशात अक्षरश: अब्जावधी रूपयांची मदिरा रिचविल्या गेली.
[…]

प्रगती की अधोगती?

प्रकाशन दिनांक :- 29/12/2002

शेकडोंनी बंद पडलेले कारखाने, उद्योगधंदे या देशाला महान औद्योगिक राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहरूंना मूक श्रद्धांजली वाहत उभे आहेत. जेवढ्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत तितक्याच किंबहुना काकणभर जास्तच उद्योजकांच्या आहेत. पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे.
[…]

विश्वस्तांनीच चालविली लूट!

मानवी जीवन सुखकर होण्यासाठी अनेक यंत्रणा किंवा व्यवस्था आपण निर्माण केल्या आहेत. अगदी कुटुंब पातळीपासून अशा व्यवस्था अस्तित्वात असतात. कुटुंबात एखाद्या कुटुंबप्रमुखावर त्या कुटुंबाची सर्वांगीण काळजी घेण्याची जबाबदारी असते.
[…]

1 47 48 49 50 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..