नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग सहा

‍‌‌‌‌‌‌‌कानामागून आली नि तिखट झाली. झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच. आयुर्वेदाच्या औषधांना पण अवगुण असतातच ! पण तुलनेने खूपच कमी. आणि गुण आहे तिथे अवगुण दिसणारच. असो. मुळात भारतीय असणारी […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग पाच

आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला. वस्तुतः हिंदुस्थानात जेव्हा कापलेले नाक परत जोडण्याची शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष साध्या तापाने चुकीच्या औषधोपचाराचा बळी ठरला, हा इतिहास आहे. आणि गंमत म्हणजे नाक जोडण्याची शस्त्रक्रिया (आजच्या […]

ज्योतिष्मती / मालकांगोणी

ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार

कोणताही बदल घडत असताना एकदम घडत नाही. त्याचे काही टप्पे असतात. काळ अनुकुल असावा लागतो. महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

बदलायचंय आपल्यालाच. आपल्या पुढील पिढीसाठी! शेवटी नवीन पिढी अनुकरण कोणाचे करणार ? त्यांचे आदर्श कोण असणार ? आपणच ना ! मग आपल्यालाच बदलायला हवे. सगळ्या व्यवस्था, ही मानसिक गुलामगिरी, भारतात हे असलं काही शक्यच नाही, ही नकारात्मक मानसिकता, मीच का म्हणून बदलायचे, हा हट्टवादीपणा ! राज्यकर्त्यांची पराभूत वृत्ती, हे सर्व आधी बदलायला हवं, मी बदललो, तर […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

एकेकाळी सोने की चिडीयावाला असलेला भारत देश गेला कुठे ? दरडोई १७००० एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले कर्ज फेडायचे कुणी, कसे, आणि कधी ? इंग्रजानी त्यांना राज्य करण्यासाठी आपल्यावर लादलेले आणि आज कालबाह्य झालेले कायदे बदलायचे कुणी ? इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे जो मिळतो तो न्याय योग्य असेलच असेही नाही. मग हे बदलायचे कुणी […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक

नमस्कार मंडळी, आजपासून पुनः एकदा आपल्या भेटीला येतोय. एक गंभीर विषय घेऊन. गंभीर अशासाठी, की आपल्याला आपल्या अगदी जवळ असल्याने काही गोष्टींचं महत्त्वच लक्षात येत नाही. ज्या गोष्टीच्या शोधासाठी सर्व पाश्चात्य बुद्धीवंत आमच्या देशात येतात, तीच ही गंभीर गोष्ट आहे. ती म्हणजे आपले भारतीयत्व ! खरंच आहे. भारतामधे अनेक विद्वान होऊन गेले. त्यांनी अनेक शोध लावले. […]

वरूण – वायवर्ण

वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे. […]

खदिर / खैर

खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे. […]

मदनफळ

ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो.ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात.पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात.ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल,पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते.मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात. ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड,कडू,तुरट,तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व […]

1 44 45 46 47 48 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..