नवीन लेखन...

पंढरपूर वारी : इतिहास, परंपरा आणि प्रवास

पंढरपूरच्या वारीची परंपरा ही सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची, पण संत ज्ञानेश्वरांनी वारीला एक धार्मिक, नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान दिलं आणि गुरु हैबतबाबांनी (१८३२) वारीला एक नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध रूप दिलं.आतां आपण संतांचे सर्वसाधारण काळ पाहूं : […]

लेकुरवाळा

हि सारी संत मंडळी म्हणजे विठुरायाची लेकरे… म्हणूनच विठ्ठलाला ‘लेकुरवाळा ‘ म्हंटले असावे… जणू या सर्व संतांचे लाड कौतुक करण्यासाठी विठ्ठलाने हा अवतार घेतला असावा. […]

माझा एक अनुभव विठ्ठलाच्या वारीतला

बघा जरा विचार करुन…का जातात लाखों च्या संख्येने लोकं दिंडी मध्ये त्या विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीला? का घराची पर्वा असूनही सोडतात ते आपले घर? त्यांना ऊन पावसाची चिंता का नाही? असे अनेक प्रश्न मनात विचारांचे डोंगर उभे रहातात…! […]

चैतन्यमय पर्व

आषाढ लागतो ना लागतो तोच आखिल वारकरी संप्रदायात उल्हास दाटून येतो. ही सात्विक कुणकुण जणू एक वैश्विक चैतन्याचं पर्वच ठरते नी ह्या चैतन्याची खरी मुहूर्तमेढ रोवली जाते ती जेष्ठ वैद्य सप्तमी पासून सुरु होणाऱ्या वारीच्या रुपाने.वारीला किमान साडेसातशे वर्षाची परंपरा लाभलीये असे म्हणतात .ह्या वारीचं प्रस्थान होतं ते आळंदीहून. जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी अश्वारुढ होते. […]

दलाई लामा आणि तिबेटी स्वातंत्र्य लढ्याची  बिकट वाट

तिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक असलेले आणि निर्वासित जीवन जगताना धैर्य, शांती व अहिंसेचा परिचय देणारे दलाई लामा यांचा  ६ जुलै रोजी ८४ वा जन्मदिन होता. त्यानिमित्याने त्यांच्या कार्याची आणि तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्य लढ्याच्या सध्याच्या परिस्थितीची समिक्षा करणे जरुरी आहे. […]

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय

वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक गोष्ट इथे ध्यानात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे वजन वाढण्याला ती व्यक्ती स्वत: जबाबदार असते आणि वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वेगवेगळ्या एक्सरसाइजची गरज पडते. अशात आणखी एक उपाय आहे ज्याने तुम्ही सहजपणे वजन नियंत्रित ठेवू शकता. […]

ग्रामीण भागातील शैक्षणिक अवस्था

आज कित्येक मुल शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती एवढी विपरीत आहे कि शिक्षण नावाचे अक्षरही त्या आईवडिलांना माहित नसते ,अडाणी आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहित नसल्याने त्यांच्या मुलांना देणे हि त्यांना आवश्यक नाही वाटत आणि ज्याना शिक्षणाचे मोल आहे त्या पालकांचे शिक्षणाच्या अवास्तव खर्चापायी मुलांना शिकवायचे स्वप्न स्वप्नच राहून जातात . […]

ध्यान

ध्यान कसे लावावे,  मार्ग असे मनोहर सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार…..१ स्वच्छ एक आसन,  शांत जागी असावे मांडी त्यावर घालून,  स्थिर ते बसावे…२ लक्ष्य केंद्रीत करा,  तुमच्या श्वासावरी कसा फिरे वारा,  आत आणि बाहेरी…३ साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत शांत करिल मना, बघून प्राण ज्योत…४ काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान करण्यास तुम्ही जावे,  जाईल […]

तेज

किरणात चमक ती असूनी,  तेजोमय भासे वस्तूंचे अंग सूक्ष्म अवलोकन करीता,  कळे तेज ते, वस्तूचाच भाग…..१,   जसे तेज असे सूर्याचे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील,  सर्व जनांना हेच सांगते…२,   तेजामुळेंच वस्तू दिसती,  विना तेज ती राहील कशी तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!

ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’ […]

1 5 6 7 8 9 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..