नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ४

माणूस हा जन्मतः मांस न खाणारा प्राणी आहे. शरीर रचनेचा विचार केला असता, शारीरिक आणि मानसिक स्तरावर, मांस खाणाऱ्या प्राण्यांची तुलना, माणसाशी कधी होऊच शकत नाही. तरीदेखील माणूस मांस खाऊ लागला. काहीवेळा दुसरे अन्न मिळतच नाही म्हणून, तर काही वेळा केवळ चवीसाठी, काहीवेळा हाय प्रोटीन डाएट म्हणून तर काही वेळा औषध म्हणून. शरीररचनेच्या विरोधात म्हणजे निसर्गदत्त […]

महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ – श्री तुळजाभवानी, तुळजापूर

भारतीय पातळीवर १०८ शक्तिपीठांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहणार आहोत. महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ – श्री तुळजाभवानी तुळजापूर तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन […]

माते दुर्गे चंडिके

जय दुर्गे चंडिके माते, हे दुर्गे चंडिके तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके  ।।   तूं चामुंडा, काली माता अंबा,  ‘शेरोंवाली’ माता वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके   ।।   रुंड चेचशी पायाखालीं मुंडमालिका कंठीं घाली शूल नि खड्गावरुन करींच्या  खलशोणित टपके  ।।   तुझ्या कृपेनें जीवन फळतें विश्व तुझ्या इच्छेनें पळतें आज्ञेनेच तुझ्या, रविशशिनें […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ७/११

किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल : ‘संस्कृतच काय कुठल्याही भाषेचा निषेध करणें हितावह नाहींच’, हें मांदळे यांचें म्हणणें योग्य आहे. मात्र, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकोबा यांच्या काळीं मराठी ही जनभाषा बनलेली होती. त्यामुळे, संस्कृतच्या निषेधासाठी नव्हे, तर जनसामान्यांच्या भाषेत ज्ञान आणण्यासाठी या सर्वांनी प्रादेशिक भाषेत लिहिलें. इतरत्रही आपल्याला मध्य युगात हेंच दिसतें. कबीर, तुलसी, सूरदास, मीराबाई, […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ३

दुसऱ्याच्या ताटात बघण्याअगोदर स्वतःचे ताट बघावे, या अर्थाची एक म्हण आहे. म्हणजे दुसरा काय करतोय, कसं करतोय, कशासाठी करतोय, हे पहाण्यापेक्षा मला कशाची गरज आहे ते पहावे, म्हणजे जीवनातील बहुतेक सर्व दुःखे नाहिशी होतील असे वाटते. अगदी तिच गोष्ट जेवणाची सुद्धा ! दुसरा काय खातोय, कशासाठी खातोय, का खातोय, हे खरंतर बघूच नये. कदाचित म्हणूनच माझी […]

जागर स्त्री आरोग्याचा

‘भारतीय संस्कृती आणि स्त्रिया’ असा विषय चर्चेला आला की स्वाभाविकपणे सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह बंदी इथपासून ते शिक्षणाचा अभाव आणि ‘चूल आणि मूल’ इतकेच बंदिस्त आयुष्य अशा गोष्टी हमखास वाचायला, ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात तसेच आहे का? याचा पूर्वग्रहरहित विचार तथाकथित बुद्धिवादी लोक मुळीच करत नाहीत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ते अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब, महाराणी […]

जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन । जाण त्याची येईल कोठून  ।। मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो । तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता । मना विचारा काय राहता  ।। ढोबळतेचा विचार येता । सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला । जाण नसते त्याची कुणाला  ।। गेला क्षण  परत न येई । आयुष्य तेवढेच व्यर्थ […]

देह समजा सोय

जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।।   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।।   भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला  ।।३।।   देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग २

माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच ” माया ” असे म्हणतात वाटतं. एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख. असो. मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com                                                           […]

1 30 31 32 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..