नवीन लेखन...

नक्षलविरोधी लढय़ामध्ये राजकीय बेजबाबदारी, विविध पातळ्यांवरील धोरणात्मक विसंवाद दूर करणे जरुरी

देशाच्या सुरक्षिततेला सर्वाधिक धोका नक्षलवाद्यांकडून असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हणूनच म्हटले आहे. मात्र, नक्षलवादाचा हा प्रश्न सोडविण्याचा मुद्दा त्यांनी बहुधा, निवडणुकीनंतर येणार्‍या पुढील सरकारवर सोडला असावा.छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा पुरता बीमोड करण्यासाठी तेथे ऑपरेशन ‘ग्रीन हंट’ पुन्हा नव्या जोमाने राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
[…]

घनश्याम सुंदरा

१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गायक होते पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर. या अप्रतिम गाण्याची रचना होती शाहीर होनाजी बाळा यांची. तर संगीत होते वसंत देसाई यांचे..
[…]

समाजाचं मन बदलायला हवं !

समाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल. […]

चीनचे पंतप्रधान ली कचियांग भारतभेट

भारत भेटी नंतर चिनी पंतप्रधान आता पाकिस्तान भेटीवर आहेत.चीनच्या दक्षिण आशियातील परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीन-पाकिस्तानसोबतची अतूट मैत्री भारताने मान्य करावी. केवळ नवी दिल्लीची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधात बाधा येणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे. 
[…]

खुली निबंध स्पर्धा

भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांच्या येत्या १३ ऑगस्टला येणाऱ्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृती समितीने सर्वांसाठी खुली असलेली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. “१९९३ चे बॉंम्बस्फोट – जिहादी आतंकवाद आणि भारतीय मानसिकता” असा निबंध लेखनाचा विषय आहे. 
[…]

1 34 35 36 37 38 62
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..