नवीन लेखन...

भेट

अवचीत भेट होती, मृद्गंधापरी तुझी ती अलवार पावसाची मी वाट पाहिली होती निमिषार्ध दर्शनेंही, तडितेपरीच होती घन-घोर संगराची मज आस लाविती ती निःशब्द आठवेंही येती, इंद्रधनू साकारत जाती मनीं उन्हात पावसाचा खेळ मांडुनी जाती मज ओढ शरद् ऋतूची, अनिवार सत्य होती तव पाऊलीं चांदण्यांचे संसार नित्य फुलती — श्री.उदय विनायक भिडे

आठवणी

आठवणींचा जगण्याशी संबंध सांगणारी कविता
[…]

रुपयांच्या विक्रमी घसरणीमुळे सैन्याच्या आधुनिकीकरणावर गंभीर परिणाम

आपल्या देशात काय चालले आहे? टुंडा अथवा यासिन भटकळ यांना झालेली अटक, त्यांनी दिलेल्या कबुल्या, त्यातून पाकिस्तानविरुद्ध पुरावे हे सारे प्रसार माध्यमांचा टिआरपी वाढवण्यासाठी ठीक आहे, पण दहशतवादाचा कर्करोग त्यातून संपणार नाही. दहशतवादविरोधी लढाई लांब पल्ल्याचे युद्ध आहे. यासिन भटकळ आणि ‘टुंडा’ यांना अटक हे सुरक्षा यंत्रणेचे यश नक्कीच प्रशंसनीय आहे. 
[…]

अळूची भाजी

पावसाळय़ात भाज्यांची पंचाईतच होते. त्यातही नेहमीच्याच भाज्या खाऊन तोंडाची चवही जाते. अशा वेळेस सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा उपयोग करून काहीतरी नवीन केल्यास खाणाराही खुश आणि करणाराही, आणि विशेष म्हणजे हा काही नवा पदार्थ नाही, तर आजीच्या काळापासून चालत आलेला..
[…]

चिंतन

ज्याचे चिंतन आम्ही करतो तोच ‘शिव’ चिंतन करतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतनशक्ति दाखवितो जीवनाचे सारे सार्थक लपले असते चिंतनात चिंतन करुनी ईश्वराचे त्यांच्यात एकरुप होण्यात सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्ही असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयांत सामावतो चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभूजवळ तो जाण्याचा लय लागूनी ध्यान लागतां ईश्वरमय होण्याचा डॉ. भगवान नागापूरकर […]

1 15 16 17 18 19 62
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..