नवीन लेखन...

व्यथा एका शेतकऱ्याची

कोणी म्हणे बाप माझा शेतकरी,
झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी,
घेवून वाड वडिलांची आण,
बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण..

जवान मरतो देशासाठी,
लाभते त्यास वीरमरण प्राप्ती,
मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी,
तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी…

अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई,
निसर्ग कोपाची भलतीच घाई,
उजाड माळरान फाटकी धरती,
कळोखांचा नभ डोळ्यांनभावती…

मान- सन्मान- सत्ता नाही,
काळी काया, हाडावर मुठभर मांस नाही,
मजसाठी नाही राजा कोणी,
छळवाद मांडला माझ्या भाळी…

पोशिंद्याची उपमा मला,
जय जवान जय किसान नारा,
जरी स्वातंत्र्य मिळाले देशाला,
तरी पारतंत्र्यात जगतोय माझा बळीराजा….!

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..