नवीन लेखन...

सुवास (चारोळी)

शेलकाव्य रचना – वर्ण ८ विषय – सुवास मज आवडे सुवास सुवास रातराणीचा ही दरवळते रात्री रात्री बाग सुगंधाचा — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

देवा तुझे द्वार (चारोळी)

काव्याक्ष चारोळी देवा तुझे द्वार असे भक्तीचा सागर येऊन करी स्तुती जागर तिथे तू असशी का तारणहार? — सौ.माणिक शुरजोशी ७/१२/१९

अतिरेका बाबत गोंधळाची स्थिती

आपल्या भारत देशाला सर्वात जास्त जर, कुणी डिवचले असेल तर ते फक्त अतिरेकी कारवायांनी ! मग ह्या कारवाया दहशतवाद्यांचा असोत की नक्षलवाद्यांच्या भारताचे यामुळे फार मोठे नुकसानच झालेले आहे. भारताचे नुकसान अंतर्गत कलहाने जेवढे झाले नाही. तेवढे या कारवायांमुळे झालेले आहे.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..