नवीन लेखन...

ठाण्याचा ढाण्या वाघ : मेजर मनीष पितांबरे

आपल्या सैन्यदलातील शूर जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढा देत असतात, ज्यामुळे आपल्यासारखे सामान्य लोक सुखरूप राहतात आणि दैनंदिन आयुष्य निर्धोकपणे जगू शकतात. याच शूर परंपरेतील एक लखलखते मराठी नाव म्हणजे हुतात्मा ‘मेजर मनीष हिराजी पितांबरे’! त्यांच्या अतुलनीय धैर्य, नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदानासाठी मेजर मनीष यांना ‘कीर्तीचक्र’ देऊन गौरविण्यात आले. कीर्तीचक्र हा शौर्यासाठीचा देशाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. […]

वीरगाथा – मेजर प्रदीप ताथवडे

समाजसेवा आणि देशसेवेच्या प्रेरणेने तसेच खाकी वर्दीच्या आकर्षणाने अनेक धाडसी तरुण पोलीस दलात आणि सैन्यात दाखल होत असतात. महाराष्ट्रातून अनेक शूरवीर तरुण पोलीस आणि सैन्यदलात भरती होऊन विशेष उल्लेखनीय सेवा देत असतात. त्यातील काहींनी भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणार्पणही केले आहे. यातीलच एक विशे […]

कॅप्टन नितीन चव्हाण : गाथा शौर्याची

लहानपणी आपण मोठे होऊन फार नाव कमवावे, खूप प्रसिद्ध व्हावे असे सगळ्यांनाच वाटत असते. बालपणी भविष्यात काहीतरी अचाट कर्तृत्व दाखवून अजरामर होण्याची मनोरथे रंगवली जातात, पण बहुतेकांची ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहतात. मात्र फार थोडे सौभाग्यशाली, कर्तृत्ववान नरपुंगव असे असतात जे स्वप्रयत्ने स्वत:ची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात आणि इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यातील असाच एक नरवीर म्हणजे ‘कॅप्टन नितीन चव्हाण’. […]

वीरगाथा : ‘लेफ्टनंट कर्नल’ अजित भांडारकर

कुसुमाग्रजांनी रचलेल्या “म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात” या वीररसयुक्त गीताने तर ही वीरगाथा अजरामर केली आहे. आत्ताच्या आधुनिक युगातही असे काही वेडे वीर जन्म घेतात जे देशप्रेम आणि पराक्रमाच्या वेडाने भारित होऊन, आपल्यासारख्या जनसामान्यांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या गुहेत निधड्या छातीने चालत जातात. असाच एक आपल्या शेजारच्या कानडी मुलूखातील कोंकणी-मराठी योद्धा म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल श्री. अजित भांडारकर’. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..