नवीन लेखन...

पाऊस येतो

आला तोच सुगंध
ज्याचा आठ मास विसर पडतो,
आला तोच मातीच्या गंधाचा अत्तर
जीव वेडावून भान हरपतो,
आला तोच सोहळा
ज्याचा सृष्टीला परमानंद होतो,
भिजवून धरतीला आकंठ
चराचरातून निर्मळ करतो,
आला पाऊस तोच पुन्हा
जो दरसाली नित्यनेमाने येतो,
तरीही नेहमी नव्या जुन्या आठवणींचा
पूर पुन्हा वाहून आणतो,
आला शहारा तोच तेव्हाचा
डोळे अलगद मिटून घेतो,
तू नाहीस जवळी तरीही
तुझ्या मागोमाग हा पाऊस नेतो,
— वर्षा कदम.
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..