नवीन लेखन...

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली ।

चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।।

जीवन मार्ग सरळ असता,  फेरे पडती नशीबाचे  ।

अनेक वाटा दिसून येता,  भटकणे मग होई जीवाचे  ।।

विसरूनी जातो मार्ग आपला,  तंद्रीमध्ये भटकत असता  ।

बोलफूकाचे देत राही,  नशीब दैव म्हणता म्हणता  ।।

असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी  ।

नशीबाला परी दोष न देता,  चालत राहा एकाग्रतेनी  ।।

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..