नवीन लेखन...

धम्मचक्र प्रवर्तन दिन

शतकानुशतके चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला बाबासाहेबांनी मूठमाती दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धर्मातर करून लाखो शोषितांच्या जीवनात बदल घडवून आणला. दीक्षाभूमीवरील या धम्मदीक्षा सोहळ्याने लाखो अनुयायांच्या मनात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले. त्यामुळेच या दिवशी दरवर्षी दीक्षाभूमी निळ्या पाखरांनी सजू लागते.

दीक्षाभूमीवर येणाऱ्यांमध्ये दरवर्षी ३० टक्के नवीन लोकांचा समावेश असतो. यामध्ये बहुतांश तरुणाई असते. ही तरुणाई बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी येथून प्रेरणा घेत असते.

त्या दिवसाचे स्मरण व बाबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, करोनामुळे यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमच रद्द झाला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..