कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
काळाची झडप
डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो, वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।। भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण, घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।। फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते, झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।। आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला, अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।। खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात […]
कृष्ण बाललीला
कृष्ण कमळ-
[…]
वाह रे ! नौजवान….. !!!
राजकारण्यांना झटका देणारी एक हिंदी कविता […]
विजेचे दुःख
चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी दूर केले अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’ लाभले तिला जीवन डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com
जीवन प्रवासी
बागेतील तारका-
[…]
शबरीचे निर्मळ प्रेम
कृष्ण कमळ-
चि. मानसीस
थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]
