नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

स्कॉच… फक्त दर्दी लोकांसाठी

डोक्याला मस्तं मुंग्या आल्या की थांबावं, असोशीने संपवायच्या मागे लागू नये, बाटलीत राहिली म्हणून ती वाया जात नाही, नासत नाही, चव, रंग बदलत नाही. सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या दुनियेत ही स्कॉच मात्र ईमान राखून आहे. […]

दुसरा डोळाही सुजला

सुजका डोळा बघून छबूचा… छबीला आली चक्कर, विचारता तो उत्तरला… स्कूटीवालीने दिली टक्कर. छबीने विचारले त्याला, नंबर पाहिलास गाडीचा? नाही पाहू शकलो, पण लाल रंग होता साडीचा गोरा गोमटा रंग, सडपातळ तिचं अंग, मोकळे होते केस, मी बघून झालो दंग दोन बोटांत अंगठ्या, लिपस्टिक तिची गुलाबी, कानात लांब बुगड्या, घारे डोळे शराबी डाव्या गालावर होता, छोटा […]

मानवी देह

कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा समोर आले तेव्हा, कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार तितक्यात, “श्रीकृष्णाने” आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम […]

मोबाईलच्या अती वापरामुळे मी मनास केलेला उपदेश……

ध्यास बोध ( श्लोक ) ******* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।। मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा स्वैर होवोनि वागु ।।२।। घरातील […]

एका मुंबईकराचं नानाला पत्र…

प्रिय नाना पाटेकर, आपण एक उत्तम कलावंत आहात, महाराष्ट्रासाठी दुष्काळात देव बनून उभे राहिलात यात शंका नाही, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुम्हाला एक कलाकार आणि आता एक समाजसेवक म्हणून डोक्यावर घेतलंय,आज तुम्ही एक वक्तव्य करू शकलात, ते प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असल्यामुळेच, कारण तुमच्या जागी दुसऱ्या तिसऱ्या कलाकाराने असं वक्तव्य केलं असतं, तर त्याला फारशी […]

पुस्तके

पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात.. ‘तू आम्हास ओळखले कां?’ बोलता बोलता पुस्तके वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात.. ‘तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?’ पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारात , ‘आमची फळे खाल्लीस कां छायेत कधी विसावलास कां?’ पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात नि विचारतात.. ‘श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलेस कां?’ पुस्तके […]

खरंच इतके महत्व द्यावे का?

ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.  इंग्रजी :- जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो … अरेरे !!! गोरेपणा :- गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम […]

मोबाईलचा डायबेटीस

संक्रांतीच्या शुभेच्छा इतक्या वारेमाप झाल्या मोबाईलला माझ्या काळ्या मुंग्या लागल्या किती गोड किती गोड दुर दुरून बोलतात माणसं किती अगदी सहजपणे जवळून दूर जातात माणसं लांबचा वाटतो जवळचा जवळचा काय कायमचा कधीतरी येणाराच सण असतो महत्वाचा शुभेच्छा हव्यात कृतीत नको नुसत्या उक्तीत एकमेकांच्या असावं प्रेमळपणानं संगतीत मेसेज डिलीट करण्यातच अख्खी संक्रांत गेली मोबाईलची शु्गर लेवल मात्र […]

पुणे दर्शन

आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता आजोबांची पेठ — नाना पेठ थंड हवेचे ठिकाण — सिमला आॅफीस आदर्श वसाहत — माॅडेल काॅलनी एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर उग्र देवतेचा कट्टा — शनिपार देवांचे पाघरुण — पासोड्या विठोबा एक फल देणारा दरवाजा — पेरुगेट बेवडा ब्रीज — दारुवाला पूल दगडाचा देव […]

1 5 6 7 8 9 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..